देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८ जूनपासून मान्सूनची वाटचाल थांबली असून, तो कोकण किनारपट्टीवरून एक इंचही पुढे सरकलेला नाही. यासोबतच, जून महिन्यातील पावसात आतापर्यंत फक्त ३२ टक्क्यांची नोंद झाली असून, मोठी तूट जाणवत आहे. 'एल-निनो'चा वाढता प्रभाव या चिंतेत आणखी भर घालत आहे, असे 'स्कायमेट'ने म्हटले आहे.
मान्सूनच्या या रखडलेल्या स्थितीचा थेट आणि सर्वात मोठा फटका कृषी...
मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जिम्नॅस्टिक्स असोसिएशन आयोजित व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, वडाळा प्रायोजित १८व्या "जिम्नॅस्टिक्स टॅलेन्ट डिस्प्ले" मिनी स्टेट स्पर्धा मोठ्या उत्साहात भारतीय क्रीडा...
रतन टाटांची जयंती केवळ स्मरणदिन न राहता महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी व्हावी, अशी मागणी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार के. रवि (दादा)...
सन्मित्र क्रीडा मंडळ, श्री साई क्रीडा मंडळ व गजानन इंटरप्राईजेस यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पंतनगर, घाटकोपर पूर्व येधे १५ वर्षांखालील शालेय मुलांचे मोफत कबड्डी...
कृषिभूषण जयवंतभाई चौधरी यांचा जीवनपट उलगडणारा 'मृदुगंध' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटील, विश्वस्त क्षात्रैक्य परिषद, प्रमुख अतिथी डॉ....
मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या प्रकाश पुराणिक स्मृती महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फौंडेशनने...
मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष...
मुंबईतल्या सुभाष देसाई लॉ कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायिक अधिकारी पवन तापडिया आणि उत्तर...
मुंबईतल्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास हायस्कूल, दादर आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या “नवनिर्मिती विचारक्षमता निर्माण करणे” या अभिनव उपक्रमाचा...
मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या महानगरांत रहाणाऱ्या नागरिकांना आदिवासी लोक, त्यांची संस्कृती, त्यांची खाद्यसंस्कृती यांविषयी कायमच एक कुतूहल असते. जेव्हा ही संस्कृती अनुभवायला मिळते, तेव्हा तो शहरी नागरिकांसाठी एक विलक्षण...