मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...
कुस्तीचा अखाडा गाजवणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू, पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांना कुस्तीतल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' जाहीर करण्यात आले...
मुंबईमध्ये सध्या 'बहावा' बहरला आहे. अशी वंदता आहे की, बहावा फुलल्यानंतर ४० दिवसांत पावसाळा सुरू होतो. बहावाला गोल्डन शॉवर ट्री म्हणूनही ओळखले जाते. मध्यम...
रामनवमीचा सोहळा काल महाराष्ट्रभर उत्साहात पार पडला. नाशिकमधील काळा राम मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच प्रचंड गर्दी केली होती. राम जन्मला ग बाई..च्या सुरात दुपारी श्री...
श्रीराम नवमीनिमित्त उद्या बुधवारी, १७ एप्रिलला सार्वजनिक सुटी आहे. असे असले तरी उद्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (पूर्वीची राणीची...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रातर्फे उद्या 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता अंधेरीच्या चार बंगला येथील...
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स, या शाश्वत शहरी गतीशीलतेमधील आघाडीच्या कंपनीने नवीन इनोव्हेशन इब्लू फिओ एक्स इलेक्ट्रिक स्कूटरच्या आगामी लाँचची नुकतीच घोषणा केली. इको-फ्रेण्डली व कार्यक्षम...
क्वांटम एनर्जी, या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही-EV) स्टार्टअपने प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर या नवीनतम मॉडेल्सवरील मर्यादित वेळेची ऑफर ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. पर्यावरणविषयक...
लोकसभा निवडणुकाच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार या लोकसभा निवडणुकीत ४००पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने (भाजपा) रणनीती आखली आहे. त्यानुसार प्रत्येक बूथवर 370 मते...