मैदानी खेळांच्या सहाय्याने संस्कृती, शिक्षण, परंपरा यांचा मेळ घालून विश्वाला शांततेचा संदेश देत मानवाने देश आणि धर्माच्या सीमांपलीकडे जाऊन सर्वांशी प्रेमाने किंवा आदराने वागावे, या उच्च ध्येयोद्देशांशी संबंधित असलेल्या ऑलिंपिक चळवळीचा जन्म झाला. पुढे याच ध्येयोद्देशाला अनुसरून काही तत्सम क्रीडा स्पर्धांही सुरू झाल्या. त्यापैकीच एक सीडब्ल्यूजी म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स, ज्याची सांगता ग्लॅसगो, स्कॉटलंडमध्ये नुकतीच झाली. गेल्या 23 आवृत्तींमधील ही अशी एक आवृत्ती होती, ज्यामध्ये केवळ दहाच क्रीडाप्रकारांचा समावेश होता, जे चांगलेच खटकले, तेही आम्हा भारतीयांना! ज्या खेळांमध्ये आम्ही पारंगत किंवा त्यामध्ये आम्हाला प्राविण्य प्राप्त आहे, असे कुस्ती, नेमबाजी, शूटिंग,...
पुणे येथील वैष्णवी हगवणे आणि त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील फलटण येथील आरोग्य केंद्रामधील डॉ. संपदा मुंडे हिच्या आत्महत्त्येचे प्रकरण गेले तीन महिने देशभरात गाजत असतानाच...
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा मालिकेत यजमान भारतीय संघाला मालिका गमवावी लागल्यामुळे सध्या भारतीय कसोटी संघाचा सारा मामला गंभीर बनलाय. गतवर्षी केन विल्यमसनच्या न्युझीलंड...
मी एका विवाहविषयक काम करणाऱ्या संस्थेत काम केलेले आहे. मासिकात विवाहोत्सुक मुलामुलींची माहिती प्रसिद्ध होत असे. त्यावरुन अनुरुप स्थळाचा पत्ता मिळत असे. हजारो लग्नं...
राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांना महाविकास आघाडीमध्ये बरोबर घ्यायचे की नाही ह्यावरून आता आघाडीतल्या सर्व घटकपक्षांची उलटसुलट चर्चा सुरू आहे. काँग्रेसने...
भीती आणि वास्तवाच्या पलीकडे रात्रीच्या अंधारात घरामागे होणारी किर्रर्र... आणि दुसऱ्या दिवशी आढळणारे कुत्र्याचे अवशेष. महाराष्ट्रातील शहरांच्या वेशीवर बिबट्याचे अस्तित्त्व आता केवळ बातमी नाही,...
ज्ञान आणि अनुभव यांचा साठा करायचा नसतो. ज्ञान वाटल्यानं वृद्धींगत होतं आणि अनुभवाची शिदोरी समृद्ध समाजासाठी योगदान देते. उद्योजकतेचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. अजित...
हरमनप्रीत कौरच्या यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर आपल्या तिसऱ्या प्रयत्नात वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचला. या ऐतिहासिक जेतेपदामुळे...
तो क्षण… जेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौरने नादिन डिक्लर्कचा निर्णायक झेल पकडला, तेव्हा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर 52 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. ही...
दिवाळीचा उत्सव संपल्यानंतर हिंदू परंपरेत तुळशी विवाहाच्या पवित्र सोहळ्याची लगबग सुरू होते. हा वार्षिक सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून, तो सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्याही...