विक्रांत पाटील

ज्येष्ठ पत्रकार | vikrant@journalist.com | ९१८००७००६८६२

written articles

जास्त जगायचंय? मग, आहारात करा फक्त हे बदल!

आपले आयुष्य आपल्या स्वतःच्या हातात असते की, ते सर्वस्वी आपल्या नशिबात किंवा जीन्समध्ये (Genes) लिहिलेले असते? हा प्रश्न केवळ सामान्य माणसालाच नाही, तर वैज्ञानिकांनाही...

तुमच्या व्हॅलेंटाईनला भेट द्या हे ‘बेस्ट थीम’ स्टॉक्स!

'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने कुटुंबातील स्त्रियांसाठी (आई, पत्नी, बहीण, मुलगी) शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे ही एक उत्कृष्ट भेट ठरू शकते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी काही 'व्हॅलेंटाईन थीम'...

‘मदर ऑफ ऑल डील्स’ भारतीय शेतकऱ्यांसाठी संधी की आव्हान?

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांनी भारत-युरोपियन युनियन (EU) मुक्त व्यापार कराराला (FTA) 'मदर ऑफ ऑल डील्स' असे संबोधले आहे. हे वर्णन...

का होतोय निरोगी आणि तरुण भारतीयांचा अचानक मृत्यू?

गेल्या काही काळापासून, निरोगी आणि तरुण भारतीयांच्या, विशेषतः तिशी आणि चाळीशीत असलेल्यांचा अचानक कोसळून मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. सिद्धार्थ शुक्ला आणि पुनीत राजकुमार...

‘धुरंधर’मधले रहमान डकैतचे ‘ल्यारी’, जिथे फक्त रक्त भळभळते!

रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना अभिनित 'धुरंधर' या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच धुमाकूळ घातला नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक मोठी चर्चा सुरू केली आहे....

काय आहे भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे?

कोविड महामारी आणि त्यानंतर इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणावरील न्यायालयीन खटल्यांमुळे रखडलेली लोकशाहीची प्रक्रिया महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या...

2026मध्ये कोणत्या डिग्रींना असेल मागणी? MBA कालबाह्य ठरतंय का?

आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात, बारावीनंतर कोणती पदवी (डिग्री) निवडावी या गोंधळात अनेक विद्यार्थी अडकले आहेत. "सुरक्षित" करिअरबद्दलच्या पारंपरिक कल्पनांना आता आव्हान मिळत आहे आणि...

बिबट्यांची नवी पिढी जंगल विसरलेले ‘शहरी शिकारी’!

भीती आणि वास्तवाच्या पलीकडे रात्रीच्या अंधारात घरामागे होणारी किर्रर्र... आणि दुसऱ्या दिवशी आढळणारे कुत्र्याचे अवशेष. महाराष्ट्रातील शहरांच्या वेशीवर बिबट्याचे अस्तित्त्व आता केवळ बातमी नाही,...

महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले तावडे होणार का भाजपाध्यक्ष?

2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अभूतपूर्व विजय मिळवला. 243पैकी तब्बल 202 जागा जिंकून एनडीएने अक्षरशः त्सुनामी आणली. या प्रचंड विजयाचे शिल्पकार...

स्थानिक पातळीवरच्या आघाड्या की राजकारणातल्या भावी बदलाची नांदी?

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील लढाई स्पष्टपणे दिसते. राज्य पातळीवर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष आपापल्या आघाड्यांमध्ये एकजुटीने लढत आहेत....

Explore more

Skip to content