स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी राज्यात ओळखले जाणारे, तळमळीने कार्य करणारे लोकाभिमुख अन् लोकप्रिय नेते आर. आर. पाटील यांच्या नावाची ग्रामीण योजना सध्याच्या सरकारने गुंडाळली...
नव्या जीएसटी रचनेनंतर, सप्टेंबर 2025मध्ये भारतातील देशांतर्गत ट्रॅक्टर उद्योगात 45.49%ची उल्लेखनीय वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील जोरदार मागणी आणि वाढत्या कृषी यांत्रिकीकरणांचे हे प्रतिबिंब...
यावर्षी "ऑक्टोबर हीट"च्या तडाख्यापासून महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचा भारतीय हवामान विभागाचा (आयएमडी) अंदाज आहे. नैऋत्य मान्सून परतल्यानंतर सहसा ऑक्टोबरमध्ये राज्याला कडक उष्णता सहन...
मुसळधार पावसामुळे मराठवाडा तसेच खान्देश आणि विदर्भाच्या काही भागात शेतजमिनींचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतातील जमीन खरवडून निघाली आहे, माती वाहून गेली आहे....
यंदा मान्सून काही केल्या देशातून जायचे नाव घेताना दिसत नाही. भारतीय हवामान खात्याने (IMD) राजस्थानातून मान्सून संपूर्ण माघारी गेल्याची घोषणा केली होती. मात्र, आता...
पश्चिम राजस्थानमधून येत्या 15 सप्टेंबरपासून हळूहळू मान्सूनच्या माघारीला सुरुवात होणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने (IMD) जाहीर केले आहे. गेल्या 10 वर्षांतील यंदा सर्वात लवकर...
जगभरातील पावसाच्या काही भन्नाट आणि हटके गोष्टी:
1. भारतातल्या मेघालयमधील मॉसिनराम हे गाव जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. इथे दरवर्षी सुमारे 11,971 मिमी पाऊस...
2024-25 मध्ये प्लेसमेंट ट्रेण्ड मिश्र राहिला. टॉप आयआयटी, आयआयएममध्ये सुरुवात जोरदार झाली; पण नंतर थोडी मंदावली. काही ठिकाणी फक्त 70% विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली.
सर्वाधिक प्लेसमेंट...
सध्या इंडोनेशियात लेवोटोबी लाकी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींचा "हॉटस्पॉट" बनला...
अनेकदा असा गैरसमज होतो की, चपाती-भाकरी वैगेरे फक्त भारत आणि आसपासच्या आशियाई देशातच खाल्ले जातात. अनेकांना असं वाटतं की, पाश्चिमात्य जगात, युरोप-अमेरिकेत पिझ्झा-बर्गरच खातात....