राजू वेर्णेकर

written articles

डॉक्टरांच्या प्रयत्नाने वाचले सर्पदंश झालेल्या गर्भवतीचे प्राण

नाशिक योथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महाराष्ट्र वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेच्या डॉक्टरांनी सर्पदंश झालेल्या गर्भवती महिलेला आणि तिच्या...

भाड्यापोटी विकासकांची म्हाडाकडे १३५ कोटींची थकबाकी!

मुंबईत भाड्यापोटी विकासकांडून म्हाडाला १३५ कोटी रुपयांहून अधिक थकबाकी येणे असतानाच म्हाडाने संक्रमण शिबिरात राहणाऱ्या सदनिकाधारकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या भाड्यात प्रचंड वाढ करण्याचे ठरविले...

व्हिजन डॉक्युमेंटच्या नावावर होणार मंत्र्यांचे परदेश दौरे! मच्छिमार बोंबलणार!!

राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे व्हिजन डॉक्युमेंट 2047 तयार करत असताना त्यामध्ये वातावरण बदलामुळे मत्स्यव्यवसायावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय यांचा समावेश करावा असे मत्स्यव्यवसाय विभागाने ठरविले आहे. मात्र वर्षानुवर्षे...

जगाला गवसणी घालून भारतात परतल्या नौदलाच्या नाविका!

आठ महिन्यांत 'आय.एन.एस.व्ही तारीणी' या विषेश नौकानयन जहाजावरील 25000हून अधिक नॉटिकल मैलाच्या प्रवासात, तीन महासागरे, चार मोठी बेटे आणि तीन समुद्रीतळांना भेट देऊन भारतीय नौदलाच्या दोन महिला...

पावसाळ्यात पाणी तुंबणे ही तर मुंबईची एक परंपरा!

सतत मुसळधार पावसात मुंबईत पाणी तुंबणे ही गेले कित्येक दशकांची परंपरा आहे आणि मुंबईत कोसळणाऱ्या पावसाने मेघालयातील चेरापुंजीला कधीच मागे टाकले आहे. रस्ते, रेल्वे...

‘ऑपरेशन सिंदूर’वरही निघाले पुस्तक!

एखादी लक्षवेधी घटना घडली की लेखकांचे हात लगेचच शिवशिवतात. मग, ती १९९२मधली भीषण जातीय दंगल असो की, मार्च १९९३मधले बॉम्बस्फोट असो. २६/११चा मुंबईतला दहशतवादी...

प्रवासीभाडे नाकारणाऱ्या 28 हजार रिक्षा-टॅक्सीचालकांचे परवाने होणार रद्द!

प्रवासीभाडे नाकारणे, विनागणवेश वाहन चालविणे, ज्यादा प्रवासी अशा गुन्ह्यांविरोधात 18 एप्रिल ते 02 मे या काळात मुंबईत चालविलेल्या मोहिमेत 48,417जणांविरुध्द ई-चलान कारवाई करुन पोलिसांनी 40,25,356 रुपये दंड वसूल केला. यात प्रवासीभाडे...

अल्प उत्पन्न गटातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण दुरापास्त!

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाशी संबंधित संसदीय समितीने आपल्या 163व्या अहवालात खाजगी महाविद्यालयांनी वैद्यकीय शिक्षणाचा खर्च 50 टक्क्यांनी कमी करावा नाहीतर 8 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्याना प्रवेश...

अटारी-वाघा सीमाबंदीमुळे 3886 कोटी रुपयांचा व्यापार ठप्प!

काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर निर्बंध लादून भारत सरकारने पंजाबातील अमृतसरपासून जवळ असलेली अटारी-वाघा बॉर्डर बंद केल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यामधील जवळजवळ 3886 कोटी रुपयांच्या वार्षिक व्यापारावर...

बाळासाहेबांच्या हयातीत झाले नाही ते उद्धव-राजचे मनोमीलन आता होणार?

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार या बातमीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, दोन्ही नेत्यांना भूतकाळ विसरुन, समान धोरण आखून आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात...

Explore more

Skip to content