मनोहर सप्रे

written articles

पायऊतार होताच महापौर निधीतल्या पैशाचा हिशेब चुकता!

अठरा फेब्रुवारी हा पुण्याचे दिवंगत महापौर शांतिलाल सुरतवाला यांचा जन्मदिवस. आज ते हयात नाहीत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर दोन दिवसांनी सुरतवाला यांचे...

महाराष्ट्रात उपलब्ध आहे विरोधी पक्षाची ‘स्पेस’!

महाराष्ट्रात नजीकच्या काळात निवडणूक नाही. बारामतीत विधानसभा पोटनिवडणूक होईल तेवढीच. आता चार राज्ये आणि केंद्रशासित पुद्दूचेरी येथे निवडणूक होईल. आसाममध्ये भाजपला निवडणूक सहजसोपी आहे...

गावातल्या मातीतला ओलावा आजही कायम!

शेती परवडत नाही, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा.. वगैरे चर्चा शहरी लोक ऐकत असतात. ऐकून सोडून देतात. गावात बांधावर प्रत्यक्ष जाऊन बघण्याची उत्सुकता असली तरी...

मातीच्या कुस्तीतले नवे खतरनाक डाव ठरतील घातक!

कुस्तीचा कोणताही प्रकार 'प्रेक्षक' या भूमिकेत आपण असतो तेव्हा प्रेक्षणीय असतो. शालेय जीवनात संघशाखेत जात असताना रविवारी वगैरे कुस्तीच्या तालमीत जाण्याचा योग येत असे....

अजितदादा गेले, पुढे काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात चाळीस वर्षे सावधपणे पोहत असलेले अजित पवार यांचा विमान अपघातात करुण अंत झाला. प्रादेशिक पक्षात राहिल्यामुळे अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाला प्रादेशिक...

भाजपच्या सावलीखालीच महाराष्ट्रात शिवसेनेला ‘अच्छे दिन’!

एखाद्या वर्षी आंब्याचे पीक आले नाही तर झाडे निरुपयोगी झाली असे काही होत नाही. पुढच्या वर्षी काय होईल याची वाट बघत बसण्यापेक्षा जाणकार शेतकरी...

थोरल्या पवारांच्या विसाव्यामुळे अजितदादांचे फावले!

चार वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावे असे अजित पवार यांना वाटणे स्वाभाविक आहे. पण राजकारण हे कोणाची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा साकार...

मराठीचा मुद्दा म्हणजे नेमके काय?

निवडणूक जाहीरनामा म्हणजे विनोदाचा एक प्रकार असतो. जाहीरनामा या संकल्पनेला कायदेशीर आधार काही नाही. आश्वासन पाळले नाही म्हणून कोणत्या राजकीय पक्षावर आजवर कारवाई झालेली...

उंचावत चाललेल्या इमारती आणि आकसणारे अंगण!

माणसे हवी आहेत.. कोकणात राहायला!, या माझ्या लेखावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्या सकारात्मक अशा होत्या. गरजेनुसार जीवनशैली बदलत जाते. प्राधान्यक्रम बदलत जातात. नव्या पिढीला...

माणसे हवी आहेत.. कोकणात राहायला!

माझ्यासाठी कोकण म्हणजे ज्याला तळकोकण म्हणतात ते किंवा जे समुद्राच्या किनाऱ्यावर नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सिंधुदूर्ग हेही कोकणच. पण किनारपट्टीचा विचार केला तर...

Explore more

Skip to content