HomeArchiveहाजी अरफात शेखही...

हाजी अरफात शेखही रमले आषाढी एकादशीत!

Details
हाजी अरफात शेखही रमले आषाढी एकादशीत!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
देहूरोडचे सुपुत्र असलेले राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख जन्माने जरी मुसलमान असले तरी वारकरी संप्रदायात नेहमीच रमतात. संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि पंढरीची वारी हे महाराष्ट्रातील अभूतपूर्व समीकरण आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुक्रवारी मुंबईतल्या घाटकोपर प्रगती मंच यांच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हाजी अरफात शेख सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शेख यांच्या हस्ते उपस्थितांना उपवासाचा फराळ आणि तुळशीचे रोपवाटप करण्यात आले. नगरसेवक सूर्यकांत गवळी, सुरेश पाटील, दीपक हांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 
 
 
 
 
 
 
 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
देहूरोडचे सुपुत्र असलेले राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख जन्माने जरी मुसलमान असले तरी वारकरी संप्रदायात नेहमीच रमतात. संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि पंढरीची वारी हे महाराष्ट्रातील अभूतपूर्व समीकरण आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुक्रवारी मुंबईतल्या घाटकोपर प्रगती मंच यांच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हाजी अरफात शेख सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शेख यांच्या हस्ते उपस्थितांना उपवासाचा फराळ आणि तुळशीचे रोपवाटप करण्यात आले. नगरसेवक सूर्यकांत गवळी, सुरेश पाटील, दीपक हांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 
 
 
 
 
 
 
 
 ”
 
 
 
 
 
 
 
 
 

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content