HomeArchive'अटल, अचल, अविचल'...

‘अटल, अचल, अविचल’ कार्यक्रमात अटलजींना काव्यांजली!

Details
“‘अटल, अचल, अविचल’ कार्यक्रमात अटलजींना काव्यांजली!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

‘अटल, अचल, अविचल’ हा कार्यक्रम आपणा सर्वांसाठी प्रेरक असून अटलजींच्या काव्यस्मृतींना उजाळा देणारा आहे. आपणा सर्वांसाठी ते शब्दरूपी अमरच आहेत. त्यांच्याच शब्दांत बोलायचे झाले तर..
‘मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ
लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूँ?’
अशा भावना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

 

दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात सृजन संपदा संस्थेतर्फे आयोजित ‘अटल, अचल, अविचल’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

‘अटल, अचल, अविचल’ हा कार्यक्रम आपणा सर्वांसाठी प्रेरक असून अटलजींच्या काव्यस्मृतींना उजाळा देणारा आहे. आपणा सर्वांसाठी ते शब्दरूपी अमरच आहेत. त्यांच्याच शब्दांत बोलायचे झाले तर..
‘मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ
लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूँ?’
अशा भावना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

 

दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात सृजन संपदा संस्थेतर्फे आयोजित ‘अटल, अचल, अविचल’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते.”
 

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content