HomeArchiveसावरकरांची क्रांती विधायक...

सावरकरांची क्रांती विधायक हिंसेचीः उद्धव ठाकरे

Details
सावरकरांची क्रांती विधायक हिंसेचीः उद्धव ठाकरे

    18-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व कुणाला मान्य नसेल, पण त्यांच्या देशभक्तीची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांची क्रांती रक्तरंजित किंवा दहशतवादी नव्हती तर विधायक हिंसेची होती आणि ती झाली नसती तर इतिहास वेगळाच निर्माण झाला असता, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी काढले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने लेखक विक्रम संपत लिखित `सावरकरः इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार डॉ. भारतकुमार राऊत, आमदार सदा सरवणकर, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर तसेच पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
  
स्वातंत्र्यवीर आपल्याला अद्याप समजलेच नाही, ही शोकांतिका आहे. भारतात जन्माला आलेली ही रत्ने असून त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत पुन्हा एकदा सावरकरांचा अवतार नक्कीच जन्माला येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
 
इंग्रजी साहित्यात सावरकर उशिरा येणे दुर्दैवी
 
इंग्रजी साहित्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर इतक्या उशिरा येणे, ही दुर्दैवाची बाब आहे. याला कारण म्हणजे काँग्रेसचा त्यांच्याबद्दल असलेला तिटकारा. त्यामुळेच आता लोकप्रतिनिधींनाही सावरकर अवगत करण्यासाठी त्यांच्याविषयीची व्याख्याने विधिमंडळात आयोजित करण्याचा तसेच त्यांच्या पुस्तकांच्या प्रती अधिकाधिक आमदार व खासदारांपर्यंत पोहोचविण्याचा मनोदय डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
 
 
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय..
 
सावरकरांना विरोध हा काँग्रेसच्या हतबल मनोवृत्तीचे प्रतिक आहे. पायाखालची वाळू सरकू लागल्याची जाणीव होऊ लागल्याने त्यांनी सावरकरांना देशद्रोही संबोधिण्यात सुरूवात केली. पण आता सावरकरांचा इतिहास बिगरमराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्याची पोकळी हे पुस्तक भरून काढेल, असा विश्वास स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राबाहेर सावरकर कळलेच नाही
 
 
सीबीएसईच्या अभ्यासक्रमात सावरकर नसल्यामुळे ते महाराष्ट्राबाहेर कुणालाच कळले नाहीत. त्यामुळे आपली जिज्ञासा वाढली आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. आज सावरकर मार्गावरील सावरकर स्मारकात, सावरकर सदनाजवळ, सावरकर परिवारातील सदस्याकडून तसेच सावरकर अनुयायांकडून त्याचे प्रकाशन होणे, हा आपल्यासाठी हृदयस्पर्शी व भाग्याचा क्षण असल्याचे पुस्तकाचे लेखक विक्रम संपत यांनी सांगितले.
 

 

 ”
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

केएचएल न्यूज ब्युरो
 
“स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व कुणाला मान्य नसेल, पण त्यांच्या देशभक्तीची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांची क्रांती रक्तरंजित किंवा दहशतवादी नव्हती तर विधायक हिंसेची होती आणि ती झाली नसती तर इतिहास वेगळाच निर्माण झाला असता, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी काढले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने लेखक विक्रम संपत लिखित `सावरकरः इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.”

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व कुणाला मान्य नसेल, पण त्यांच्या देशभक्तीची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांची क्रांती रक्तरंजित किंवा दहशतवादी नव्हती तर विधायक हिंसेची होती आणि ती झाली नसती तर इतिहास वेगळाच निर्माण झाला असता, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी काढले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने लेखक विक्रम संपत लिखित `सावरकरः इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.”
“यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार डॉ. भारतकुमार राऊत, आमदार सदा सरवणकर, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर तसेच पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
  
स्वातंत्र्यवीर आपल्याला अद्याप समजलेच नाही, ही शोकांतिका आहे. भारतात जन्माला आलेली ही रत्ने असून त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत पुन्हा एकदा सावरकरांचा अवतार नक्कीच जन्माला येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.”

“यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार डॉ. भारतकुमार राऊत, आमदार सदा सरवणकर, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर तसेच पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.”
  
“स्वातंत्र्यवीर आपल्याला अद्याप समजलेच नाही, ही शोकांतिका आहे. भारतात जन्माला आलेली ही रत्ने असून त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत पुन्हा एकदा सावरकरांचा अवतार नक्कीच जन्माला येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.”
 
“इंग्रजी साहित्यात सावरकर उशिरा येणे दुर्दैवी
 
इंग्रजी साहित्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर इतक्या उशिरा येणे, ही दुर्दैवाची बाब आहे. याला कारण म्हणजे काँग्रेसचा त्यांच्याबद्दल असलेला तिटकारा. त्यामुळेच आता लोकप्रतिनिधींनाही सावरकर अवगत करण्यासाठी त्यांच्याविषयीची व्याख्याने विधिमंडळात आयोजित करण्याचा तसेच त्यांच्या पुस्तकांच्या प्रती अधिकाधिक आमदार व खासदारांपर्यंत पोहोचविण्याचा मनोदय डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
 
 
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय..
 
सावरकरांना विरोध हा काँग्रेसच्या हतबल मनोवृत्तीचे प्रतिक आहे. पायाखालची वाळू सरकू लागल्याची जाणीव होऊ लागल्याने त्यांनी सावरकरांना देशद्रोही संबोधिण्यात सुरूवात केली. पण आता सावरकरांचा इतिहास बिगरमराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्याची पोकळी हे पुस्तक भरून काढेल, असा विश्वास स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राबाहेर सावरकर कळलेच नाही
 
 
सीबीएसईच्या अभ्यासक्रमात सावरकर नसल्यामुळे ते महाराष्ट्राबाहेर कुणालाच कळले नाहीत. त्यामुळे आपली जिज्ञासा वाढली आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. आज सावरकर मार्गावरील सावरकर स्मारकात, सावरकर सदनाजवळ, सावरकर परिवारातील सदस्याकडून तसेच सावरकर अनुयायांकडून त्याचे प्रकाशन होणे, हा आपल्यासाठी हृदयस्पर्शी व भाग्याचा क्षण असल्याचे पुस्तकाचे लेखक विक्रम संपत यांनी सांगितले.
 

 

 ”
इंग्रजी साहित्यात सावरकर उशिरा येणे दुर्दैवी
 
“इंग्रजी साहित्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर इतक्या उशिरा येणे, ही दुर्दैवाची बाब आहे. याला कारण म्हणजे काँग्रेसचा त्यांच्याबद्दल असलेला तिटकारा. त्यामुळेच आता लोकप्रतिनिधींनाही सावरकर अवगत करण्यासाठी त्यांच्याविषयीची व्याख्याने विधिमंडळात आयोजित करण्याचा तसेच त्यांच्या पुस्तकांच्या प्रती अधिकाधिक आमदार व खासदारांपर्यंत पोहोचविण्याचा मनोदय डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.”
 
 
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय..
 
“सावरकरांना विरोध हा काँग्रेसच्या हतबल मनोवृत्तीचे प्रतिक आहे. पायाखालची वाळू सरकू लागल्याची जाणीव होऊ लागल्याने त्यांनी सावरकरांना देशद्रोही संबोधिण्यात सुरूवात केली. पण आता सावरकरांचा इतिहास बिगरमराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्याची पोकळी हे पुस्तक भरून काढेल, असा विश्वास स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला.”
महाराष्ट्राबाहेर सावरकर कळलेच नाही
 
 
“सीबीएसईच्या अभ्यासक्रमात सावरकर नसल्यामुळे ते महाराष्ट्राबाहेर कुणालाच कळले नाहीत. त्यामुळे आपली जिज्ञासा वाढली आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. आज सावरकर मार्गावरील सावरकर स्मारकात, सावरकर सदनाजवळ, सावरकर परिवारातील सदस्याकडून तसेच सावरकर अनुयायांकडून त्याचे प्रकाशन होणे, हा आपल्यासाठी हृदयस्पर्शी व भाग्याचा क्षण असल्याचे पुस्तकाचे लेखक विक्रम संपत यांनी सांगितले.”

 

 

 

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content