Details
सावरकरांची क्रांती विधायक हिंसेचीः उद्धव ठाकरे
18-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व कुणाला मान्य नसेल, पण त्यांच्या देशभक्तीची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांची क्रांती रक्तरंजित किंवा दहशतवादी नव्हती तर विधायक हिंसेची होती आणि ती झाली नसती तर इतिहास वेगळाच निर्माण झाला असता, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी काढले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने लेखक विक्रम संपत लिखित `सावरकरः इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार डॉ. भारतकुमार राऊत, आमदार सदा सरवणकर, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर तसेच पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर आपल्याला अद्याप समजलेच नाही, ही शोकांतिका आहे. भारतात जन्माला आलेली ही रत्ने असून त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत पुन्हा एकदा सावरकरांचा अवतार नक्कीच जन्माला येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
इंग्रजी साहित्यात सावरकर उशिरा येणे दुर्दैवी
इंग्रजी साहित्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर इतक्या उशिरा येणे, ही दुर्दैवाची बाब आहे. याला कारण म्हणजे काँग्रेसचा त्यांच्याबद्दल असलेला तिटकारा. त्यामुळेच आता लोकप्रतिनिधींनाही सावरकर अवगत करण्यासाठी त्यांच्याविषयीची व्याख्याने विधिमंडळात आयोजित करण्याचा तसेच त्यांच्या पुस्तकांच्या प्रती अधिकाधिक आमदार व खासदारांपर्यंत पोहोचविण्याचा मनोदय डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय..
सावरकरांना विरोध हा काँग्रेसच्या हतबल मनोवृत्तीचे प्रतिक आहे. पायाखालची वाळू सरकू लागल्याची जाणीव होऊ लागल्याने त्यांनी सावरकरांना देशद्रोही संबोधिण्यात सुरूवात केली. पण आता सावरकरांचा इतिहास बिगरमराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्याची पोकळी हे पुस्तक भरून काढेल, असा विश्वास स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राबाहेर सावरकर कळलेच नाही
सीबीएसईच्या अभ्यासक्रमात सावरकर नसल्यामुळे ते महाराष्ट्राबाहेर कुणालाच कळले नाहीत. त्यामुळे आपली जिज्ञासा वाढली आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. आज सावरकर मार्गावरील सावरकर स्मारकात, सावरकर सदनाजवळ, सावरकर परिवारातील सदस्याकडून तसेच सावरकर अनुयायांकडून त्याचे प्रकाशन होणे, हा आपल्यासाठी हृदयस्पर्शी व भाग्याचा क्षण असल्याचे पुस्तकाचे लेखक विक्रम संपत यांनी सांगितले.
”
केएचएल न्यूज ब्युरो
केएचएल न्यूज ब्युरो
“स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व कुणाला मान्य नसेल, पण त्यांच्या देशभक्तीची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांची क्रांती रक्तरंजित किंवा दहशतवादी नव्हती तर विधायक हिंसेची होती आणि ती झाली नसती तर इतिहास वेगळाच निर्माण झाला असता, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी काढले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने लेखक विक्रम संपत लिखित `सावरकरः इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.”
“स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व कुणाला मान्य नसेल, पण त्यांच्या देशभक्तीची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांची क्रांती रक्तरंजित किंवा दहशतवादी नव्हती तर विधायक हिंसेची होती आणि ती झाली नसती तर इतिहास वेगळाच निर्माण झाला असता, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी काढले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने लेखक विक्रम संपत लिखित `सावरकरः इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.”
“यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार डॉ. भारतकुमार राऊत, आमदार सदा सरवणकर, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर तसेच पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर आपल्याला अद्याप समजलेच नाही, ही शोकांतिका आहे. भारतात जन्माला आलेली ही रत्ने असून त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत पुन्हा एकदा सावरकरांचा अवतार नक्कीच जन्माला येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.”
“यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार डॉ. भारतकुमार राऊत, आमदार सदा सरवणकर, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर तसेच पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.”
“स्वातंत्र्यवीर आपल्याला अद्याप समजलेच नाही, ही शोकांतिका आहे. भारतात जन्माला आलेली ही रत्ने असून त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत पुन्हा एकदा सावरकरांचा अवतार नक्कीच जन्माला येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.”
“इंग्रजी साहित्यात सावरकर उशिरा येणे दुर्दैवी
इंग्रजी साहित्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर इतक्या उशिरा येणे, ही दुर्दैवाची बाब आहे. याला कारण म्हणजे काँग्रेसचा त्यांच्याबद्दल असलेला तिटकारा. त्यामुळेच आता लोकप्रतिनिधींनाही सावरकर अवगत करण्यासाठी त्यांच्याविषयीची व्याख्याने विधिमंडळात आयोजित करण्याचा तसेच त्यांच्या पुस्तकांच्या प्रती अधिकाधिक आमदार व खासदारांपर्यंत पोहोचविण्याचा मनोदय डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय..
सावरकरांना विरोध हा काँग्रेसच्या हतबल मनोवृत्तीचे प्रतिक आहे. पायाखालची वाळू सरकू लागल्याची जाणीव होऊ लागल्याने त्यांनी सावरकरांना देशद्रोही संबोधिण्यात सुरूवात केली. पण आता सावरकरांचा इतिहास बिगरमराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्याची पोकळी हे पुस्तक भरून काढेल, असा विश्वास स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राबाहेर सावरकर कळलेच नाही
सीबीएसईच्या अभ्यासक्रमात सावरकर नसल्यामुळे ते महाराष्ट्राबाहेर कुणालाच कळले नाहीत. त्यामुळे आपली जिज्ञासा वाढली आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. आज सावरकर मार्गावरील सावरकर स्मारकात, सावरकर सदनाजवळ, सावरकर परिवारातील सदस्याकडून तसेच सावरकर अनुयायांकडून त्याचे प्रकाशन होणे, हा आपल्यासाठी हृदयस्पर्शी व भाग्याचा क्षण असल्याचे पुस्तकाचे लेखक विक्रम संपत यांनी सांगितले.
”
इंग्रजी साहित्यात सावरकर उशिरा येणे दुर्दैवी
“इंग्रजी साहित्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर इतक्या उशिरा येणे, ही दुर्दैवाची बाब आहे. याला कारण म्हणजे काँग्रेसचा त्यांच्याबद्दल असलेला तिटकारा. त्यामुळेच आता लोकप्रतिनिधींनाही सावरकर अवगत करण्यासाठी त्यांच्याविषयीची व्याख्याने विधिमंडळात आयोजित करण्याचा तसेच त्यांच्या पुस्तकांच्या प्रती अधिकाधिक आमदार व खासदारांपर्यंत पोहोचविण्याचा मनोदय डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.”
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय..
“सावरकरांना विरोध हा काँग्रेसच्या हतबल मनोवृत्तीचे प्रतिक आहे. पायाखालची वाळू सरकू लागल्याची जाणीव होऊ लागल्याने त्यांनी सावरकरांना देशद्रोही संबोधिण्यात सुरूवात केली. पण आता सावरकरांचा इतिहास बिगरमराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्याची पोकळी हे पुस्तक भरून काढेल, असा विश्वास स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला.”
महाराष्ट्राबाहेर सावरकर कळलेच नाही
“सीबीएसईच्या अभ्यासक्रमात सावरकर नसल्यामुळे ते महाराष्ट्राबाहेर कुणालाच कळले नाहीत. त्यामुळे आपली जिज्ञासा वाढली आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. आज सावरकर मार्गावरील सावरकर स्मारकात, सावरकर सदनाजवळ, सावरकर परिवारातील सदस्याकडून तसेच सावरकर अनुयायांकडून त्याचे प्रकाशन होणे, हा आपल्यासाठी हृदयस्पर्शी व भाग्याचा क्षण असल्याचे पुस्तकाचे लेखक विक्रम संपत यांनी सांगितले.”

