HomeArchiveशुक्रवारी श्रावणसंध्येचे आयोजन

शुक्रवारी श्रावणसंध्येचे आयोजन

Details
शुक्रवारी श्रावणसंध्येचे आयोजन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा आणि भरारी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 16 ऑगस्टला संध्याकाळी 4.30 ते 7.30 या वेळेत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, गावस्कर हॉल, दादर येथे श्रावणसंध्येचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमात तीन पुस्तकांचे प्रकाशन व निमंत्रित कवींचे काव्य संमेलन असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. लता गुठेलिखित ‘संत चैतन्याचा मेळा’ स्मिता भागवतलिखित ‘क्रांती चिरायू होवो’, राजेंद्र पाटीललिखित आठवण काव्यसंग्रहाचे यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक बेंडखळे व प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका नमिता कीर (कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय कार्याध्यक्ष) असणार आहेत. काव्य संमेलनातील निमंत्रित गौरी कुलकर्णी, लता गुठे, अनुराधा नेरूरकर, प्रकाश राणे, कविता राजपूत, शांताराम लोखंडे, मनोज वराडे, प्रशांत राऊत हे कविता सादर करतील. यावेळी ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे, मंदाकिनी भट, गुरूनाथ तेंडुलकर, भूपेश मिस्त्री, संजय भिडे यांची विशेष उपस्थिती असेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा नाईक व मनोज वराडे करतील.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा आणि भरारी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 16 ऑगस्टला संध्याकाळी 4.30 ते 7.30 या वेळेत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, गावस्कर हॉल, दादर येथे श्रावणसंध्येचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमात तीन पुस्तकांचे प्रकाशन व निमंत्रित कवींचे काव्य संमेलन असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. लता गुठेलिखित ‘संत चैतन्याचा मेळा’ स्मिता भागवतलिखित ‘क्रांती चिरायू होवो’, राजेंद्र पाटीललिखित आठवण काव्यसंग्रहाचे यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक बेंडखळे व प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका नमिता कीर (कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय कार्याध्यक्ष) असणार आहेत. काव्य संमेलनातील निमंत्रित गौरी कुलकर्णी, लता गुठे, अनुराधा नेरूरकर, प्रकाश राणे, कविता राजपूत, शांताराम लोखंडे, मनोज वराडे, प्रशांत राऊत हे कविता सादर करतील. यावेळी ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे, मंदाकिनी भट, गुरूनाथ तेंडुलकर, भूपेश मिस्त्री, संजय भिडे यांची विशेष उपस्थिती असेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा नाईक व मनोज वराडे करतील.”

Continue reading

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...
Skip to content