HomeArchiveयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 19 जुलैला `उत्सव’

Details
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 19 जुलैला `उत्सव’

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
१९८४ साली शूद्रकाच्या ‘मृच्छकटीक’ या संस्कृत नाटकावर आधारित शशी कपूर यांनी बनविलेला व गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला भव्य सिनेमा `उत्सव’ एक उत्तम कलाकृती म्हणून ओळखला जातो. ‘मन क्यूं बहका रे बहका’ हे आशा-लताचे गाणे यात होते. चारूदत्तच्या भूमिकेत शेखर सुमन तर वसंत सेनेच्या भूमिकेत रेखा यांनी अभिनय केला होता. `उत्सव’ आजही प्रेक्षकांच्या समरणात आहेत. हा चित्रपट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या सहयोगाने शुक्रवार दिनांक 19 जुलै 2019 यादिवशी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दाखविण्यात येणार आहे. रंगस्वर आणि प्रभात चित्र मंडळाच्या सभासदांना त्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
१९८४ साली शूद्रकाच्या ‘मृच्छकटीक’ या संस्कृत नाटकावर आधारित शशी कपूर यांनी बनविलेला व गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला भव्य सिनेमा `उत्सव’ एक उत्तम कलाकृती म्हणून ओळखला जातो. ‘मन क्यूं बहका रे बहका’ हे आशा-लताचे गाणे यात होते. चारूदत्तच्या भूमिकेत शेखर सुमन तर वसंत सेनेच्या भूमिकेत रेखा यांनी अभिनय केला होता. `उत्सव’ आजही प्रेक्षकांच्या समरणात आहेत. हा चित्रपट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या सहयोगाने शुक्रवार दिनांक 19 जुलै 2019 यादिवशी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दाखविण्यात येणार आहे. रंगस्वर आणि प्रभात चित्र मंडळाच्या सभासदांना त्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

 ”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content