HomeArchiveमिठी नदीकिनारी राहणाऱ्यांच्या...

मिठी नदीकिनारी राहणाऱ्यांच्या मदतीला धावले नसीम खान

Details
मिठी नदीकिनारी राहणाऱ्यांच्या मदतीला धावले नसीम खान

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खालच्या आणि मिठी नदीकिनारी राहणाऱ्या विभागात लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. अशाप्रसंगी आपल्या कार्यकर्त्यांसोबत भरपावसात पाणी भरलेल्या विभागाची पाहणी करत लोकांना मदत करताना आमदार मोहम्मद आरिफ (नसीम) खान दिसत होते.

 
अतिवृष्टीमुळे क्रांती नगर बैलबझार, इंदिरा नगर जरीमरी आणि पवई येथील शंकर नगर हा विभाग जास्त प्रभावित झाला. त्यामुळे तेथील हजारो परिवारांना जवळच्या शाळेमध्ये आश्रय घ्यावा लागला. पुढील संभाव्य हानी टाळण्याकरिता एनडीआरएफच्या दोन तुकड्या लाईफसेव्हिंग बोटीसह बैलबाझार येथील मिठी नदीवर तैनात करण्यात आल्या आहेत. नसीम खान यांनी येथील बेघर-आश्रित लोकांच्या खाण्या-पिण्याची व चादरीची व्यवस्था करून दिल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला.
 
 
 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खालच्या आणि मिठी नदीकिनारी राहणाऱ्या विभागात लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. अशाप्रसंगी आपल्या कार्यकर्त्यांसोबत भरपावसात पाणी भरलेल्या विभागाची पाहणी करत लोकांना मदत करताना आमदार मोहम्मद आरिफ (नसीम) खान दिसत होते.

 
अतिवृष्टीमुळे क्रांती नगर बैलबझार, इंदिरा नगर जरीमरी आणि पवई येथील शंकर नगर हा विभाग जास्त प्रभावित झाला. त्यामुळे तेथील हजारो परिवारांना जवळच्या शाळेमध्ये आश्रय घ्यावा लागला. पुढील संभाव्य हानी टाळण्याकरिता एनडीआरएफच्या दोन तुकड्या लाईफसेव्हिंग बोटीसह बैलबाझार येथील मिठी नदीवर तैनात करण्यात आल्या आहेत. नसीम खान यांनी येथील बेघर-आश्रित लोकांच्या खाण्या-पिण्याची व चादरीची व्यवस्था करून दिल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला.
 
 
 
 ”
 
 
 
 
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content