HomeArchiveमराठेशाहीचा सुवर्णकाळ..

मराठेशाहीचा सुवर्णकाळ..

Details
मराठेशाहीचा सुवर्णकाळ..

    27-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘१८ व्या शतकातील मराठेशाहीचा सुवर्णकाळ’ तसेच ‘१३ ते १८ व्या शतकापर्यंत डच, पोर्तुगाल, फ्रेंच अशा युरोपियन सत्ता साम्राज्यवाद्यांचे दख्खनवरील आक्रमण’ या विषयावरील चर्चासत्र नुकतेच घेण्यात आले.
यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) अधीक्षक उमेश कदम यांना संरक्षण आणि व्यूहनिती अभ्यास विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 
यावेळी विद्यापीठातील मान्यवर प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. जेएनयूचे अधीक्षक आणि मराठेशाहीच्या इतिहासावरील सखोल अभ्यासक उमेश कदम यांनी याबाबत मराठेशाहीच्या दुर्लक्षित विषयावर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास व संशोधनासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातही अशाप्रकराचे चर्चासत्र आयोजित केले.
 
 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘१८ व्या शतकातील मराठेशाहीचा सुवर्णकाळ’ तसेच ‘१३ ते १८ व्या शतकापर्यंत डच, पोर्तुगाल, फ्रेंच अशा युरोपियन सत्ता साम्राज्यवाद्यांचे दख्खनवरील आक्रमण’ या विषयावरील चर्चासत्र नुकतेच घेण्यात आले.”
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘१८ व्या शतकातील मराठेशाहीचा सुवर्णकाळ’ तसेच ‘१३ ते १८ व्या शतकापर्यंत डच, पोर्तुगाल, फ्रेंच अशा युरोपियन सत्ता साम्राज्यवाद्यांचे दख्खनवरील आक्रमण’ या विषयावरील चर्चासत्र नुकतेच घेण्यात आले.”

यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) अधीक्षक उमेश कदम यांना संरक्षण आणि व्यूहनिती अभ्यास विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 
यावेळी विद्यापीठातील मान्यवर प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. जेएनयूचे अधीक्षक आणि मराठेशाहीच्या इतिहासावरील सखोल अभ्यासक उमेश कदम यांनी याबाबत मराठेशाहीच्या दुर्लक्षित विषयावर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास व संशोधनासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातही अशाप्रकराचे चर्चासत्र आयोजित केले.
 
 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमराठेशाहीचा सुवर्णकाळसंशोधनासाठी जागरूकताजवाहरलाल नेहरू विद्यापीठजेएनयू

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content