HomeArchiveदेवेंद्र भुजबळ प्रेरणा...

देवेंद्र भुजबळ प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

Details
देवेंद्र भुजबळ प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वतःच्या कामाची समाजासमोर प्रभावी ओळख निर्माण केल्याबद्दल आणि विविध क्षेत्रातील प्रसंशनीय जनसेवेबद्दल राज्याचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांना नुकतेच प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील पत्रकार भवनात झालेल्या प्रेरणा साहित्य संमेलनात सम्मेलनाचे अध्यक्ष जगदगुरू महास्वामी डॉ. रंगनाथ नाथराव जोशी, सिद्धीमहायोगपीठाधिश्वर, महाशक्तीपीठ, तुळजापूर, इतिहास संशोधक,साहित्यिक भा. ल. ठानगे, सहायक पोलीस आयुक्त धनंजय धोपावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्यिक डॉ. नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना जगदगुरू महास्वामी श्री. श्री. डॉ. रंगनाथ नाथराव जोशी यांनी आपल्या रसाळ वाणीने विश्वशांतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच माणसामाणसातील परस्पर संबंध दृढ होण्याची गरज समजावून सांगितली. यावेळी विचारवंत अजय महाजन, भारताच्या संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी महेश अयंगार, गप्पागोष्टीकार जयंत ओक, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूपाल रावळ, चित्रकार प्रतिभा रावळ, सामाजिक कार्यकर्ते उदय घोरपडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. या भरगच्च सम्मेलनात काही पुस्तकांचे प्रकाशन, कवी सम्मेलन, व्याख्यानेही झाली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वतःच्या कामाची समाजासमोर प्रभावी ओळख निर्माण केल्याबद्दल आणि विविध क्षेत्रातील प्रसंशनीय जनसेवेबद्दल राज्याचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांना नुकतेच प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील पत्रकार भवनात झालेल्या प्रेरणा साहित्य संमेलनात सम्मेलनाचे अध्यक्ष जगदगुरू महास्वामी डॉ. रंगनाथ नाथराव जोशी, सिद्धीमहायोगपीठाधिश्वर, महाशक्तीपीठ, तुळजापूर, इतिहास संशोधक,साहित्यिक भा. ल. ठानगे, सहायक पोलीस आयुक्त धनंजय धोपावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्यिक डॉ. नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना जगदगुरू महास्वामी श्री. श्री. डॉ. रंगनाथ नाथराव जोशी यांनी आपल्या रसाळ वाणीने विश्वशांतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच माणसामाणसातील परस्पर संबंध दृढ होण्याची गरज समजावून सांगितली. यावेळी विचारवंत अजय महाजन, भारताच्या संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी महेश अयंगार, गप्पागोष्टीकार जयंत ओक, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूपाल रावळ, चित्रकार प्रतिभा रावळ, सामाजिक कार्यकर्ते उदय घोरपडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. या भरगच्च सम्मेलनात काही पुस्तकांचे प्रकाशन, कवी सम्मेलन, व्याख्यानेही झाली.”

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content