HomeArchiveछत्रपती शिवाजी महाराज...

छत्रपती शिवाजी महाराज – दृष्टीक्षेपात जीवनपट

Details
छत्रपती शिवाजी महाराज – दृष्टीक्षेपात जीवनपट

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

१९ फेब्रुवारी १६३० – शिवनेरी किल्ल्यावर जन्म.
१६३६ – खेडेवाऱ्यात.
१६३८ – जिजाऊसोबत बंगलोरला रवाना.
१६३९ – पुणे येथे परत.
१६४६ – तोरणा घेतला. राजगडाचे काम सुरू.
१६४७ – कोंढाणा, शिरवळ, चाकण घेतले.
१६४८- मुरादबक्षाशी संधान.
१६४९ – पुरंदरजवळ फत्तेखानाचा पाडाव, कोंढाणा आदिलशाहला दिला.
१६५६ – सुपे, कोंढाणा, कल्याण, भिवंडी, दंडाराजपुरी, रायगड, दाभोळ, रत्नागिरी घेतले.
१६५७ – जुन्नरवर हल्ला, जावळी घेतली, उत्तर कोकणावर स्वारी, संभाजी राजे यांचा जन्म (१४ – ५), आरमार बांधणी सुरू.
१६५८ – राजगडावर वास.
१६५९ – अफजलखानाचा वध (१० – ११), आदिलशाहीवर स्वारी, रुस्तुमेजमानचा पाडाव.
१६६० – पन्हाळा येथे अडकले. पन्हाळा: सिद्दी जोहरचा वेढा, पन्हाळा येथून निसटले. घोडखिंडीत बाजी प्रभूंचे बलिदान, चाकणचा किल्ला पडला (१५ -८).
१६६१ – कारतलबखानाचा उंबरखिंडीत पडाव (२ – २), कोकणात मोहीम, पाली, संगमेश्वर, चिपळूण, राजापूर, देवरूख काबिज.
१६६३ – शाहिस्तेखानावर छापा (५ – ४), दक्षिण कोकणावर स्वारी.
१६६४ – सुरत लूट (५ – १०/१), खवासखानाचा पराभव, सिंधुदूर्गाचे काम चालू केले, दक्षिण कोकणावर स्वारी, आदिलशाहशी तह.
१६६५ – बसरूर मोहीम, पुरंदर पडला, मुरारबाजीचे बलिदान, पुरंदर तह – मोघलांशी (१२ – ५).
१६६६- आदिलशाहीबरोबर पराभव, आगऱ्याला प्रयाण, आग्रा भेट, अटक, सुटका (१७ – १८), राजगडी परत ( १२- ९).
१६६७ – आदिलशाहशी तह.
१६६८- गोवे घेण्याचा अपयशी प्रयत्न.
१६७० – सुरत लूट (३ – ५/१०), राजाराम महाराज यांचा जन्म, उत्तर कोकण, बागलाण मोहीम, वर्हाड लूट, कांचनबारीची लढाई, तानाजीने सिंहगड घेतला.
१६७१ – साल्हेर मराठयांनी घेतला, मराठयांनी साल्हेरचा मोगली वेढा मारला, रायगडावर वास.
१६७३ – पन्हाळा काबीज ( ६-३).
१६७४ – प्रतापरावांनी बहलोलखानास हरवले, बहलोलखानाचा आनन्दरावांकडून पाडाव, राज्याभिषेक ( ६ – ६, जेष्ठ शु. १३).
१६७५ – कारवार मोहीम.
१६७६ – कर्नाटक स्वारीवर, कुतुबशाहशी तह, जिंजी घेतला.
१६७८ – दक्षिण मोहिमेवरून परत.
१६८० – महानिर्वाण (४ – ४, चैत्र शु.१५).
टीप: इतिहासाचे प्राध्यापक, संशोधक, लेखक डॉ. लहू गायकवाड यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार सदर जीवनपट तयार केला आहे.
संकलन – देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी.
[email protected]”
 
“१९ फेब्रुवारी १६३० – शिवनेरी किल्ल्यावर जन्म.
१६३६ – खेडेवाऱ्यात.
१६३८ – जिजाऊसोबत बंगलोरला रवाना.
१६३९ – पुणे येथे परत.
१६४६ – तोरणा घेतला. राजगडाचे काम सुरू.
१६४७ – कोंढाणा, शिरवळ, चाकण घेतले.
१६४८- मुरादबक्षाशी संधान.
१६४९ – पुरंदरजवळ फत्तेखानाचा पाडाव, कोंढाणा आदिलशाहला दिला.
१६५६ – सुपे, कोंढाणा, कल्याण, भिवंडी, दंडाराजपुरी, रायगड, दाभोळ, रत्नागिरी घेतले.
१६५७ – जुन्नरवर हल्ला, जावळी घेतली, उत्तर कोकणावर स्वारी, संभाजी राजे यांचा जन्म (१४ – ५), आरमार बांधणी सुरू.
१६५८ – राजगडावर वास.
१६५९ – अफजलखानाचा वध (१० – ११), आदिलशाहीवर स्वारी, रुस्तुमेजमानचा पाडाव.
१६६० – पन्हाळा येथे अडकले. पन्हाळा: सिद्दी जोहरचा वेढा, पन्हाळा येथून निसटले. घोडखिंडीत बाजी प्रभूंचे बलिदान, चाकणचा किल्ला पडला (१५ -८).
१६६१ – कारतलबखानाचा उंबरखिंडीत पडाव (२ – २), कोकणात मोहीम, पाली, संगमेश्वर, चिपळूण, राजापूर, देवरूख काबिज.
१६६३ – शाहिस्तेखानावर छापा (५ – ४), दक्षिण कोकणावर स्वारी.
१६६४ – सुरत लूट (५ – १०/१), खवासखानाचा पराभव, सिंधुदूर्गाचे काम चालू केले, दक्षिण कोकणावर स्वारी, आदिलशाहशी तह.
१६६५ – बसरूर मोहीम, पुरंदर पडला, मुरारबाजीचे बलिदान, पुरंदर तह – मोघलांशी (१२ – ५).
१६६६- आदिलशाहीबरोबर पराभव, आगऱ्याला प्रयाण, आग्रा भेट, अटक, सुटका (१७ – १८), राजगडी परत ( १२- ९).
१६६७ – आदिलशाहशी तह.
१६६८- गोवे घेण्याचा अपयशी प्रयत्न.
१६७० – सुरत लूट (३ – ५/१०), राजाराम महाराज यांचा जन्म, उत्तर कोकण, बागलाण मोहीम, वर्हाड लूट, कांचनबारीची लढाई, तानाजीने सिंहगड घेतला.
१६७१ – साल्हेर मराठयांनी घेतला, मराठयांनी साल्हेरचा मोगली वेढा मारला, रायगडावर वास.
१६७३ – पन्हाळा काबीज ( ६-३).
१६७४ – प्रतापरावांनी बहलोलखानास हरवले, बहलोलखानाचा आनन्दरावांकडून पाडाव, राज्याभिषेक ( ६ – ६, जेष्ठ शु. १३).
१६७५ – कारवार मोहीम.
१६७६ – कर्नाटक स्वारीवर, कुतुबशाहशी तह, जिंजी घेतला.
१६७८ – दक्षिण मोहिमेवरून परत.
१६८० – महानिर्वाण (४ – ४, चैत्र शु.१५).
टीप: इतिहासाचे प्राध्यापक, संशोधक, लेखक डॉ. लहू गायकवाड यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार सदर जीवनपट तयार केला आहे.
संकलन – देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी.
[email protected]”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content