HomeArchiveघरबसल्या बक्षिसे जिंकण्याची...

घरबसल्या बक्षिसे जिंकण्याची संधी!

Details

 
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
 
“देशातील प्रमुख गेमिंग डेस्टिनेशन पेटीएम फर्स्ट गेम्स आता दर महिन्याला आपल्या यूझर्सना बक्षीस आणि रोख रक्कम देत आहे. ऑनलाईन गेम खेळून पैसे कमावण्याकरिता हे एक ‘गो टू अॅप’च्या स्वरूपात उदयास येत आहे. पेटीएम फर्स्ट गेम्समध्ये ल्युडो, रम्मी, टिक टॅक टो, ब्रेक द बॅक, फँटसी फुटबॉल आणि फँटसी क्रिकेटसह ३००पेक्षा जास्त गेम्स उपलब्ध आहेत. यूझर्सना घरी बसून बक्षीस आणि पैसा कमावण्याची संधी याद्वारे मिळते. काही बक्षीसं तर थेट यूझरच्या पेटीएम वॉलेट किंवा काही मिनिटांत आवडत्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. दररोज एक लाखांहून अधिक लोक या प्लॅटफॉर्मवर जॉइन होत आहेत.”
 
“या अॅपचा इंटरफेस बराचसा यूझरफ्रेंडली आहे. होम स्क्रीनच्या टॉप राइटवर बॅलेन्स आयकॉनवर टॅप करून ‘अॅड मनी’ पर्याय निवडून पैसे टाकता येतात. हवी ती रक्कम यूझरच्या आवडत्या पेमेंट मोडच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाऊ शकते. यात पेटीएम वॉलेट, नेट बँकिंग आणि क्रेडिट/ डेबिट कार्डचा समावेश आहे. यासह हे अॅप यूझर्सना २४/७ कस्टमर केअर सपोर्ट प्रदान करते.”
 

Continue reading

आता सोने-चांदी-प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीला लागणार परवाना!

मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीवर मोठे निर्बंध लादले आहेत. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, या दागिन्यांची आयात आता ‘फ्री’ ऐवजी ‘रिस्ट्रिक्टेड’ श्रेणीत टाकण्यात आली असून, आयातीसाठी पूर्वपरवानगी...

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....
Skip to content