HomeArchiveगांधी हत्त्या.. सावरकरांची...

गांधी हत्त्या.. सावरकरांची बदनामी कशासाठी?

Details
गांधी हत्त्या.. सावरकरांची बदनामी कशासाठी?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
शेषराव मोरे यांचे 21 जानेवारीला व्याख्यान. निःस्पृह राष्ट्रविचारी लेखक प्रा. शेषराव मोरे यांचे गांधी हत्या..सावरकरांची बदनामी कशासाठी? या विषयावरील व्याख्यान स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 21 जानेवारी 2019 या दिवशी सायंकाळी 7 वाजता हे व्याख्यान होईल. या व्याख्यानातून या विषयावरील वेगळ्या पैलूबाबतची माहिती उपस्थितांना होणार आहे. त्याचबरोबर यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. अधिकाधिक राष्ट्रभक्त आणि देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
शेषराव मोरे यांचे 21 जानेवारीला व्याख्यान. निःस्पृह राष्ट्रविचारी लेखक प्रा. शेषराव मोरे यांचे गांधी हत्या..सावरकरांची बदनामी कशासाठी? या विषयावरील व्याख्यान स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 21 जानेवारी 2019 या दिवशी सायंकाळी 7 वाजता हे व्याख्यान होईल. या व्याख्यानातून या विषयावरील वेगळ्या पैलूबाबतची माहिती उपस्थितांना होणार आहे. त्याचबरोबर यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. अधिकाधिक राष्ट्रभक्त आणि देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.”

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content