HomeArchiveगांधी हत्त्या.. सावरकरांची...

गांधी हत्त्या.. सावरकरांची बदनामी कशासाठी?

Details
गांधी हत्त्या.. सावरकरांची बदनामी कशासाठी?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
शेषराव मोरे यांचे 21 जानेवारीला व्याख्यान. निःस्पृह राष्ट्रविचारी लेखक प्रा. शेषराव मोरे यांचे गांधी हत्या..सावरकरांची बदनामी कशासाठी? या विषयावरील व्याख्यान स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 21 जानेवारी 2019 या दिवशी सायंकाळी 7 वाजता हे व्याख्यान होईल. या व्याख्यानातून या विषयावरील वेगळ्या पैलूबाबतची माहिती उपस्थितांना होणार आहे. त्याचबरोबर यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. अधिकाधिक राष्ट्रभक्त आणि देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
शेषराव मोरे यांचे 21 जानेवारीला व्याख्यान. निःस्पृह राष्ट्रविचारी लेखक प्रा. शेषराव मोरे यांचे गांधी हत्या..सावरकरांची बदनामी कशासाठी? या विषयावरील व्याख्यान स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 21 जानेवारी 2019 या दिवशी सायंकाळी 7 वाजता हे व्याख्यान होईल. या व्याख्यानातून या विषयावरील वेगळ्या पैलूबाबतची माहिती उपस्थितांना होणार आहे. त्याचबरोबर यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. अधिकाधिक राष्ट्रभक्त आणि देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.”

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content