HomeArchiveकर्जतमध्ये आत्मदहन करणाऱ्या...

कर्जतमध्ये आत्मदहन करणाऱ्या तरूणाच्या कुटुंबियांचे हाजी अरफात शेखकडून सांत्वन

Details
कर्जतमध्ये आत्मदहन करणाऱ्या तरूणाच्या कुटुंबियांचे हाजी अरफात शेखकडून सांत्वन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अतिक्रमणाविरूद्ध न्याय मिळत नसल्याच्या कारणामुळे उद्वीग्न झालेल्या तरूणाने केलेल्या आत्मदहनानंतर सोमवारी राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी त्यांच्या कुटुंबियांची तसेच आसपासच्या परिसरातील लोकांची भेट घेतली. या व्यक्तीच्या कुटुंबियाला आयोगाकडून जास्तीतजास्त मदत करण्याचे तसेच मुख्यमंत्र्यांकडूनही न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

कर्जत तालुक्याच्या पीर दावल मलिक या देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटवली जात नसल्याने तौसिफ हमीम शेख या ३५ वर्षांच्या युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेतले. गंभीररीत्या भाजलेल्या या युवकाचे नंतर निधन झाले. त्याच्या घरातील आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी असा परिवार असून घरची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे या परिवाराला जास्तीतजास्त मदत करण्याचे आश्वासन हाजी अरफात शेख यांनी दिले. मृत तरूणाच्या मजारलाही त्यांनी भेट दिली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अतिक्रमणाविरूद्ध न्याय मिळत नसल्याच्या कारणामुळे उद्वीग्न झालेल्या तरूणाने केलेल्या आत्मदहनानंतर सोमवारी राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी त्यांच्या कुटुंबियांची तसेच आसपासच्या परिसरातील लोकांची भेट घेतली. या व्यक्तीच्या कुटुंबियाला आयोगाकडून जास्तीतजास्त मदत करण्याचे तसेच मुख्यमंत्र्यांकडूनही न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

कर्जत तालुक्याच्या पीर दावल मलिक या देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटवली जात नसल्याने तौसिफ हमीम शेख या ३५ वर्षांच्या युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेतले. गंभीररीत्या भाजलेल्या या युवकाचे नंतर निधन झाले. त्याच्या घरातील आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी असा परिवार असून घरची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे या परिवाराला जास्तीतजास्त मदत करण्याचे आश्वासन हाजी अरफात शेख यांनी दिले. मृत तरूणाच्या मजारलाही त्यांनी भेट दिली.”
 

Continue reading

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...
Skip to content