Homeबॅक पेजराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ...

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

आजपासून 25 ऑगस्टपर्यंत वरिष्ठ गटातल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्य स्पर्धा – २०२४, कोलकाता, पश्चिम बंगाल येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

या स्पर्धेत सहभागी होणारा महाराष्ट्राचा संघ असा-

महिला गट-

४७ किलो- काजल भाकरे, ठाणे. ४७ किलो- हर्षदा घोले, मुंबई उपनगर. ६३ किलो- सेजल मकवाना, मुंबई उपनगर. ६३ किलो- अदिती सांगळे, ठाणे. ६९ किलो- अक्षया शेडगे, नवी मुंबई. ६९ किलो- प्रेरणा साळवी, ठाणे. ८४ किलो- आश्लेषा गुडेकर, मुंबई उपनगर. ८४ किलोवरील- मृणाली भोग, पुणे.

पुरुष गट-

५९ किलो- धर्मेंद्र यादव, मुंबई. ५९ किलो- नीरजकुमार यादव, मुंबई उपनगर. ६६ किलो- वेंकटेश कोणार, मुंबई उपनगर. ६६ किलो- साहिल उतेकर, मुंबई. १०५ किलो- ऋतुराज पाटील, कोल्हापूर. १०५ किलो- अश्विन सोळंकी, मुंबई. १२० किलो- जितेंद्र राणे, मुंबई उपनगर. १२० किलोवरील-  अजिंक्य पडवणकर, मुंबई.

संघप्रमुख- संजय सरदेसाई, मुंबई.

संघ व्यवस्थापक- विजय पाटील, पुणे.

प्रशिक्षक- सूर्यकांत गर्दे व अनंत चाळके, मुंबई.

Continue reading

जातीसह जनगणनेची अधिसूचना येत्या 16 जूनला!

भारतातली जातींच्या गणनेसह होणारी जनगणना-2027 दोन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातला एक टप्पा 1 मार्च 2027च्या पहिल्या दिवशी सकाळी 00:00 वाजता मान्य केला जाईल. लडाख तसेच जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील आणि हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमधील...

अंतराळवीर शुक्ला करणार एक्स्ट्रीमोफाइल्स प्राण्यांच्या पुनरुज्जीवनाचा अभ्यास

भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अवकाशातील ‘एक्स्ट्रीमोफाइल्स – टार्डिग्रेड्स’चे पुनरुज्जीवन तसेच त्यांचे अस्तित्व तपासणार आहे. शुक्ला अवकाशातील शारीरिक, संज्ञानात्मक आणि शारीरिक प्रतिक्रियांचा तसेच सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात सतत इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले वापरण्याच्या परिणामांचा अभ्यास करतील, जो भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी एक...

भारताच्या स्वच्छ हवा मोहिमेला ‘पेटीएम’चा हातभार

पेटीएमने युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅमसोबतच्या (यूएनईपी) सहयोगात आणि पेटीएम फाउंडेशनच्या पाठिंब्याने एअर क्वॉलिटी अ‍ॅक्शन फोरमच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात नुकतीच झाली आहे. या उपक्रमाचा उद्देश सहयोग प्रोत्साहन, जागरुकता निर्माण करणे आणि स्केलेबल, तंत्रज्ञानआधारित उपाय सुलभ करणे असा आहे, जेणेकरून भारताच्या...
Skip to content