टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

स्थलांतरीतांच्या भरवशावर लॉकडाऊनचे...

राज्यातल्या वाढत्या कोरोनाला थोपविण्यासाठी लॉकडाऊन लावणे अपरिहार्य असले तरी राज्याची आर्थिक स्थिती पाहता जास्तीतजास्त स्थलांतरीत वर्ग आपापल्या मुक्कामाला पोहोचेपर्यंत लॉकडाऊन टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून केला...

महाराष्ट्रात व्हेंटीलेटर्सबरोबर तंत्रज्ञांचीही...

राज्यात कोरोनाला सामोरे जाताना सरकारला व्हेंटीलेटर्सबरोबरच त्यांना सुस्थितीत ठेवणाऱ्या तंत्रज्ञांचीही कमतरता जाणवू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत...

केंद्राकडून सापत्न वागणुकीचा...

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा राज्य सरकारचा आरोप बिनबुडाचा असल्याचे आज या सरकारचे कर्तेधर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...

महाराष्ट्रात वाढत्या कोरोनात...

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असतानाच राज्य सरकारकडून या साथीच्या निदानासाठी आवश्यक असलेल्या आर टी पीसीआर चाचण्या 11 टक्क्यांनी कमी केल्याचे निदर्शनास आल्याने...

मुंबईत कोरोनाबाधितांसाठी करा...

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक व तातडीने रुग्णशय्या उपलब्ध होण्यासह कोविड-१९संबंधी त्यांच्या विविध अडचणी निकाली काढण्यासाठी महानगरपालिकेने विकेंद्रित पद्धतीने रुग्णशय्या व्यवस्थापन प्रणाली (Decentralized Hospital Bed...

पीपीएफ, एनएससीच्या व्याजदर...

केंद्र सरकारने आजपासून पीपीएफ, एनएससीसह अनेक बचत योजनांवरील व्याजदरात पुढच्या तीन महिन्यांसाठी एका टक्क्यापर्यंतची कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अखेर फिरवला. कालच केंद्राने हा...

एमआयडीसीवर सायबर हल्ला;...

मुंबईत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी ठेवण्याच्या प्रकरणात मुंबई पोलीस दलातले अधिकारीच सहभागी झाल्याचे दिसून आल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारच्या एमआयडीसी म्हणजेच...

बसंतर लढाईचे विजेते...

परमविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित लेफ्टनंट जनरल डब्ल्यूएजी तथा 'वॅग' पिंटो (निवृत्त), यांचे 25 मार्चला पुण्यात निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांचे...

शासकीय कर्मचाऱ्यांनो, ३०...

बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये मागील पाच वर्षांमध्‍ये हिवताप (मलेरिया) आजाराच्‍या प्रतिबंधासाठी वाखाणण्‍याजोगी कामे झाली आहेत. सन २०३०पर्यंत हिवतापाचे समूळ उच्‍चाटन करण्‍याच्‍या महत्‍त्‍वाकांक्षी उद्देशाने महानगरपालिका प्रशासन...
Skip to content