टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

राणे प्रकरणावर जुळवून...

मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळजवळ १० मिनिटे एकांतात चर्चा झाली. या चर्चेचा तपशील जाहीर...

काँग्रेसच्या मनातली राज्यपालांची...

राज्य सरकारकडून शिफारस झालेल्या विधान परिषदेच्या १२ भावी आमदारांचे भवितव्य अजूनही टांगणीलाच आहे. या सदस्यांच्या यादीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह...

दिशा सालियन आत्महत्त्या...

महाराष्ट्रातल्या या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले. बलात्कार वाढले. दिशा सालियनच्या आत्महत्त्या प्रकरणात कोण मंत्री होता? पूजा चव्हाण प्रकरणात कोण होता? सर्वांचा...

महाराष्ट्राचा प्रवास राष्ट्रपती...

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेनेने केलेल्या हिंसक कारवायांमुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य राहिले नाही,...

118 कोटींचा बोगस...

बनावट बिलांच्या (इन्व्हॉइस) आधारे 118 कोटींचा परतावा मागणाऱ्या संतोष दोशी नावाच्या एका सराईत आरोपीला वस्तू आणि सेवाकर (जीएसटी)  गुप्तवार्ता महासंचालनालय, सीबीआयसी, (डीजीजीआय-एमझेडयू)च्या मुंबई विभागाने...

.. बाळासाहेबांचे स्मारक...

कालच्या जन आशिर्वाद यात्रेत मी २० ठिकाणी भेटी दिल्या. दादरमध्ये मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापुढे नमस्कार केला. मी कोणाला नमस्कार करायचा, कोणापुढे विनम्र...

उद्यापासून दोन दिवस...

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे उद्यापासून दोन दिवस संपूर्ण मुंबई पिंजून काढणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने...

आशुतोष डुंबरेंसह महाराष्ट्रातल्या...

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने १३८० पोलिसांना त्यांच्या गौरवशाली सेवेनिमित्त विविध पदके जाहीर करून सन्मानित केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या ६७ पोलिसांना शौर्य तसेच...

मदिरालये रात्री १०...

राज्यातली उपहारगृहे, बार (मदिरालये) आणि मॉल तसेच सर्व प्रकारची दुकाने येत्या १५ ऑगस्टपासून आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत चालू राहतील. मात्र, शाळा-महाविद्यालये, सिनेमा...
Skip to content