इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध धगधगत आहे. जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. तेलाचे भाव उसळत आहेत. आणि तरीही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. हे विरोधाभासी चित्र अनेकांना गोंधळात टाकत आहे. भूराजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार नेहमी 'सेफ हेव्हन' म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा इतिहास आहे. मात्र यावेळी सोने आणि चांदी नेहमीच्या पद्धतीने वागले नाहीत; त्यांचे भाव घसरत आहेत.
डॉलर मजबूत, व्याजदर कपात लांबली; सोन्यावर दबाव
या घसरणीमागे एक मुख्य कारण आहे- होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात लवकर करावी, या अपेक्षा मागे पडल्या आहेत. यामुळे...
भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने १३८० पोलिसांना त्यांच्या गौरवशाली सेवेनिमित्त विविध पदके जाहीर करून सन्मानित केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या ६७ पोलिसांना शौर्य तसेच...
राज्यातली उपहारगृहे, बार (मदिरालये) आणि मॉल तसेच सर्व प्रकारची दुकाने येत्या १५ ऑगस्टपासून आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत चालू राहतील. मात्र, शाळा-महाविद्यालये, सिनेमा...
राज्यात मराठा समाजाला सामाजिक व आर्थिक आरक्षण देण्याचा विषय केंद्र सरकारकडे टोलवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न अखेर कुचकामी ठरले. केंद्र सरकारने आज लोकसभेत मंजूर केलेल्या...
राज्यातल्या मराठा समाजाला शैक्षणिक व आर्थिक मागासवर्गीयांचे आरक्षण देण्याचा विषय केंद्र सरकारच्याच माथी मारण्या राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
राज्याचे माजी...
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत ८ हजार २०५ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आज एका पत्रकार...
2 ऑगस्ट 2016 दिवशी झालेल्या अतीवृष्टीत रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेला होता. त्यात 2 बस आणि 1 चारचाकी गाडी वाहून गेल्याने तब्बल 40हून अधिक जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. याप्रकरणी प्रशासनाच्या गंभीर...
ऑल इंडिया कोट्यात संपूर्ण देशातल्या एमबीबीएस, एमडी, एमएस, बीडीएस, एमडीएस तसेच वैद्यकीय डिप्लोमाच्या अभ्यासक्रमात यंदाच्या, चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२) इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ तसेच...
महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे जे विद्यार्थी आज, 25 आणि 27 जुलै रोजी होणारी जेईई परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांना ही परीक्षा देण्याची आणखी एक संधी दिली जाईल, अशी...
महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण परिसरात मुसळधार पावसाने कहर केल्यानंतर बचावकार्यासाठी लष्कराच्या १५ तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि...