महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील 'ट्रॅफिक जाम'ची कोंडी सुटणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून हा उपाय सुचवला होता. 'मिसिंग लिंक' जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे-नाशिक...
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने काल प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर केलेल्या युतीत ठाकरे गटाने त्यांच्या कोट्यातल्या जागा आंबेडकरांसाठी सोडाव्यात. त्याचप्रमाणे ऐनवेळी आंबेडकरांची वंचित...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या साजरी होत असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून प्रश्नांकित शिवसेनेचे ‘मुँहबोले पक्षप्रमुख’ होणार आहेत.
शिवसेना सत्तेत असताना आणि महाराष्ट्राच्या...
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या किश कॉर्पोरेट कंपनीसाठी एसआरएच्या लाभार्थ्याकडून घेतलेल्या तथाकथित गाळ्याचे दोन वेगवेगळे करार झाल्याचे उघड झाले आहे, असा दावा...
मुंबईच्या, मुंबईकरांच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणीच लागला गेला पाहिजे. तोच भ्रष्टाचारात लागला... तिजोरीत बंद राहिला... आणि शहर विकासासाठी तडफडत राहिले तर ते आम्ही पाहू...
दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार...
स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात सुमारे ४५ हजार ९०० कोटींच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती,...
मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आसुसलेल्या उद्धव ठाकरे यांची आता कोंडी झाली आहे. मै इधर जाऊँ... या उधर रहूँ... अशी गत करून घेताना त्यांच्यासमोर...
राज्य वेतन सुधारणा समितीचा (बक्षी समिती) अहवाल खंड-2 स्वीकारण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे अनेक संवर्गाच्या वेतनत्रुटी दूर होऊन अधिकारी...
महाराष्ट्रातल्या जनतेसाठी उत्तर प्रदेशात अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याकरीता एक भूखंड दिला जाईल, असे आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...