जानेवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात अचानक लक्षणीय बदल घडून येत आहेत. राज्यभरात हिवाळ्याची थंडी हळूहळू कमी होत असतानाच, वातावरणातील बदलांमुळे अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD), उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज, 27 जानेवारी रोजी अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामानातील हा बदल नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि विशेषतः शेतीवर परिणाम करणारा ठरू शकतो. सध्याच्या या हवामान बदलाची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे उत्तर भारतावर सक्रिय असलेला पश्चिमी चक्रावात (Western Disturbance), ज्यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. दुसरे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरावरून...
जानेवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात अचानक लक्षणीय बदल घडून येत आहेत. राज्यभरात हिवाळ्याची थंडी हळूहळू कमी होत असतानाच, वातावरणातील बदलांमुळे अवकाळी पावसाचे सावट निर्माण...
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातल्या पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य तसेच सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातल्या एकूण 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 31 पोलीस...
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांची केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून...
दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकांच्या सत्रांत पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने पहिल्याच दिवशी तब्बल १४ लाख ५०...
या हंगामात हवामानाचा लहरीपणा सुरूच असून देशभरासह राज्याच्या काही भागात आता नव्याने थंडीचे पुनरागमन होत आहे. राज्यात सध्या हवामानाचे संमिश्र स्वरूप अनुभवायला मिळत आहे....
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुरूवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २२७ जागांपैकी ८९ जागा जिंकत भारतीय जनता पार्टी (भाजपा) सर्वाधिक प्रभावी ठरली. भाजपाने ८९ जागांवर विजय मिळवत...
पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी देशभरातील बँक कर्मचारी व अधिकारी येत्या २७ जानेवारीला देशव्यापी संपावर जाणार असल्याची घोषणा युनायटेड फोरम ऑफ बँक...
बुलेट ट्रेन प्रकल्पातल्या पालघरमधल्या दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या प्रकल्पाअंतर्गत राज्यातला हा पहिला पर्वतीय बोगदा आहे. विरार...
पुण्यातले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाचे बांधकाम तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाची कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठिी येत्या ९ जानेवारी...