2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अभूतपूर्व विजय मिळवला. 243पैकी तब्बल 202 जागा जिंकून एनडीएने अक्षरशः त्सुनामी आणली. या प्रचंड विजयाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे आघाडीवर असताना, पडद्यामागे एक असा रणनीतीकार होता, ज्याने या विजयाचा पाया रचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा नेता बिहारमधील कोणी स्थानिक नव्हता, तर महाराष्ट्रातील एक 'मराठी माणूस' होता- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे. महाराष्ट्रात एकेकाळी शक्तिशाली मंत्री असलेले आणि 2019मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले गेलेले तावडे, बिहारच्या...
महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. या शिष्यवृत्ती योजनांची एकत्रित माहिती विद्यार्थी, पालक व वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींना...
पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संस्कार बालवयातच मुलांच्या मनावर रुजावा यासाठी राज्यात येत्या ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागातर्फे 'चिमुकल्यांची वसुंधरा' उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात...
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पात उद्योगांवर लक्षणीय प्रमाणात परिणाम करणाऱ्या महत्त्वांच्या अनेक बदलांबद्दल भारतातील...
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे शहराध्यक्ष यांनी काल आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे विशाळगडाकडे रवाना होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज थेट...
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न आज पहाटे संपन्न झाली. राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव,...
उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे....
येत्या तीन दिवसांत रशिया येथे आयोजित 22व्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तसेच पहिल्याच ऑस्ट्रिया भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रवाना झाले. पंतप्रधान मोदी यांचे...
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचविणे, त्यासाठी प्रभावी प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. डॅा. ज्योती...