केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी कन्नूर येथील जाहीर सभेत सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार पुन्हा यावे असे वाटते, असा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला.
'भाजप-एलडीएफ'मध्ये गुप्त समझोता?
कन्नूर येथील रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "केरळमध्ये काँग्रेसप्रणित 'यूडीएफ'ला रोखण्यासाठी भाजप आणि एलडीएफमध्ये एक 'छुपी भागीदारी' झाली आहे. पंतप्रधान मोदी देशात इतरत्र धर्माच्या आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलतात, मात्र केरळमधील शबरीमला सोने घोटाळ्यासारख्या प्रकरणांवर ते मौन...
अर्थसंकल्प कसा वाचावा, हे तुम्ही शिकवले. पण तुम्ही गेल्या दहा वर्षांतल्या विक्रमी ५० हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या पुरवण्या मागण्या मांडून अर्थसंकल्पाचा खेळखंडोबा केला आहे,...
माझ्यावर आरोप करणारी महिला दाऊदशी संबंधित असून या प्रकरणात युवा सेना प्रमुख या महिलेला पाठीशी घालत आहेत. या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात...
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणार्या ऑबेरॉय मॉल ते पंपहाऊसपर्यंतच्या सेवा रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर बैठक लावण्यात येईल तसेच एम. जी. शोरूमने केलेल्या...
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 'टीईटी' घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्याचे आज विधानसभेच्या...
आपण नगरविकास मंत्री असताना नागपूरच्या एनआयटीमधील एका भूखंडधारकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे त्याला नंतर स्थगिती दिली. मात्र, या विषयावर एकनाथ सापडला.....
ज्यांना स्वतःचे सरकार टिकवता आले नाही. त्यांच्या नाकाखालून त्यांचे सरकार घेऊन गेलो. ते कसल्या वल्गना करताहेत? हे सरकार राहणार. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार. त्यांच्याच...
साहित्य संस्कृती मंडळाच्या समितीनं उत्कृष्ट साहित्य पुरस्कारासाठी अभ्यासपूर्वक निवडलेल्या पुरस्कार्थीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत रद्द करणं आणि निवड समिती बरखास्त करण्याची राज्य...
कोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. मराठवाडा, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी विधिमंडळाचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान...