न्यूज अँड व्ह्यूज

‘वसई विरार’ प्रकरणात इडीचा हलगर्जीपणा भोवला!

"Crime of violence strikes out the body but economic crime strikes at the soul of society" हे वचन आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना प्रथम मुंबई उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयाने मुक्त केल्याचे वृत्त झळकले. वास्तविक पवार यांना बेफाम बेहिशेबी संपत्ती कमावल्याचा (PMLA) केंद्र सरकारच्या आरोप इडी यंत्रणेने ठेवला होता. मुंबई उच्च न्यायालयाने पवार यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर 'आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहोत, म्हणून तोवर पवार यांना मुक्त करू नये' अशी विनंती इडीने केल्यानंतरही उच्च न्यायालयाने ही विनंती धुडकावून लावली हॊती....

भारत लवचिकता आणि...

कोविडच्या काळातली चिंताजनक परिस्थिती अद्याप पूर्णपणे बदललेली नाही. त्याचप्रमाणे भू-राजकीय तणाव, उच्च चलनवाढ आणि कर्जाची वाढती पातळी ही आव्हाने असून लवचिकता आणि प्रगतीचे प्रतीक...

अणुउर्जा हा सर्वात...

स्वच्छ उर्जा स्थित्यंतरासाठी सरकार लहान अणुभट्टीसारख्या नव्या तंत्रज्ञानांवर काम करत आहे अशी माहिती केंद्रीय अणुउर्जा आणि अवकाश या विभागांचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी...

विरोधकांचा शेतकरी कळवळा...

गळ्यात कापसाचे हार घालून शुक्रवारी विरोधी पक्षांच्या आमदारांनी नागपूरमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा विषय विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच काँग्रेसचे नाना...

या दशकाअखेरपर्यंत 42...

स्वातंत्र्यापासूनच्या 65 वर्षांत देशातल्या विमानतळांची संख्या 74 होती. मात्र आता 149 विमानतळ /हेलिपोर्ट/वॉटर एरोड्रोम कार्यरत आहेत. उडान योजनेसाठी प्रदान केलेल्या व्यवहार्यता अंतर निधीमुळे 1.3 कोटी...

पुढच्या वर्षापर्यंत उडानचे...

आतापर्यंत 130 लाखांहून अधिक लोकांनी उडान योजनेचा लाभ घेतला असून उडान योजनेंतर्गत चालवण्यात येणाऱ्या विमानसेवांच्या परिचालनासाठी 2024पर्यंत 1000 उडान मार्ग कार्यान्वित करण्याचे आणि कमी...

नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत...

महाराष्ट्रातील नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच सहभागी झाल्या. कोणत्याही देशाच्या विकासात, संशोधन आणि नवोन्मेष महत्त्वाची भूमिका बजावतात, असे राष्ट्रपती...

आता नव्याने दुमदुमणार...

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय दलित पँथर पुनरूज्जीवित करण्यात येणार आहे. राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत,...

मुथय्या मुरलीधरनने उलगडला...

54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) झालेल्या संवाद सत्रात ‘अ लीजंडरी 800 - अगेन्स्ट ऑल ऑड्स’ या चित्रपटात श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन...

कर्बी आंगलाँगला ग्रासलेल्या...

दिग्दर्शक मृदुल गुप्ता, लेखक मणिमाला दास आणि कर्बी फीचर फिल्म मीरबीनचे निर्माते धनीराम टिसो यांनी काल गोव्यात 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने माध्यमांशी काहीही...
Skip to content