न्यूज अँड व्ह्यूज

‘वसई विरार’ प्रकरणात इडीचा हलगर्जीपणा भोवला!

"Crime of violence strikes out the body but economic crime strikes at the soul of society" हे वचन आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना प्रथम मुंबई उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयाने मुक्त केल्याचे वृत्त झळकले. वास्तविक पवार यांना बेफाम बेहिशेबी संपत्ती कमावल्याचा (PMLA) केंद्र सरकारच्या आरोप इडी यंत्रणेने ठेवला होता. मुंबई उच्च न्यायालयाने पवार यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर 'आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहोत, म्हणून तोवर पवार यांना मुक्त करू नये' अशी विनंती इडीने केल्यानंतरही उच्च न्यायालयाने ही विनंती धुडकावून लावली हॊती....

दत्तजयंतीचा इतिहास व...

  मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्यादिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो. दत्तजयंती यादिवशी दत्ततत्त्व पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत...

जरांगे पाटील यांच्या...

जरांगे पाटील यांच्या मागण्या तर्काला धरून आहेत, नियमाला धरून आहेत. सरकारच त्यांचे काही ऐकत नाही, असे चित्र निर्माण झालेले दिसते. जरांगेच्या मागण्या तत्काळ मान्य...

उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीः...

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिता...

राम नसते तर...

भारत राममय होणार आणि जणू राम पहिल्यांदाच अवतरणार आहे, असे वातावरण केले गेले आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी आज नागपूरला विधानसभेत केली. त्याचा...

पटोले-मुनगंटीवार यांच्यात रंगली...

आज नागपूरला विधानसभेत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी संसदेत राज्यसभेत खासदार निलंबित करण्यात आले, हा विषय शून्य प्रहरात उपस्थित केला. त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी...

आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये...

केंद्र सरकारच्या शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे एनएसडीसी, एआयसीटीई आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या सहकार्याने दोन करार करण्यात आले. या करारामार्फत पदवीधर तरूणांना...

एसआयटी करणार ऑनलाईन...

जंगली रमीसारख्या ऑनलाईन जुगाराला आळा घालण्यासाठी आणि अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष तपास पथक नेमून चौकशी केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र...

१० वर्षांत परदेशांतून...

जेव्हा जेव्हा परदेशात मूळ भारतीय अशी कोणतीही पुरातन कलाकृती आढळते, तेव्हा एएसआय ती कलाकृती परत आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत परदेशातील भारतीय दूतावास/राजदूत यांच्याकडे प्रकरण सोपवते. आणि त्या...

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी...

राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांचे प्रश्न मोठे आहेत. पण भाजपाचे आंधळे, बहिरे, मुके सरकार त्याकडे लक्ष देत नाही. मख्यमंत्री प्रश्नांना उत्तरे देत नाहीत तर...
Skip to content