दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक जाहीर केली आणि तेव्हापासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. राज्यसभेच्या ७ जागांपैकी ६ जागा महायुती सहज जिंकू शकते आणि १ जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. सगळ्या पक्षांची सदस्यसंख्या लक्षात घेता आणि प्रत्येक उमेदवारसाठी ३७ मतांचा कोटा असल्यामुळे महायुतीच्या ६ जागा सहज जिंकून येऊ शकतात. महाविकास आघाडीकडेही ४६ आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र ह्याच एका जागेवरून मविआमध्ये सुंदोपसुंदी चालू आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवार असतील असे शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत ह्यांनी जाहीर...
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, काल 19 लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका व्यक्त करणारी आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याचे...
शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आणि सौर उर्जा सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून, अवाडा ग्रुपच्या अवाडा एनर्जी या अक्षय ऊर्जा विभागाला महाराष्ट्र...
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी काल हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि केंद्रशासित प्रदेश लडाख या राज्यांमध्ये प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातील बौद्ध विकास योजनेअंतर्गत...
झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथे 3 दिवसीय राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय मेळा आणि कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय आदिवासी कार्य, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांच्या...
केंद्रीय एमओपीएसडब्ल्यू आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 'ओशन ग्रेस' नावाच्या 60टी बोलार्ड पूल टगचे आणि मेडिकल मोबाइल युनिटचे (एमएमयू) नुकतेच उद्घाटन केले. द...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झारखंडमधील धनबाद शहरातल्या सिंद्री येथे 35,700 कोटी रुपये खर्चाच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण केले. या विकास...
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्यात झालेले बदल दर्शवत काही वेळा मिष्कील कोपरखळ्या मारल्या आणि मोदी की ग्यारन्टीचा...
भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने समुद्रात एका समन्वित अभियानाद्वारे 3300 किलो प्रतिबंधित (3089 किलोग्रॅम चरस, 158 किलोग्रॅम मिथाॲंफिटामाईन आणि 25 किलो...
राज्य सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कित्येक वर्षांपासून वंचित ठेवलेल्या समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असताना, त्याचे स्वागत...