न्यूज अँड व्ह्यूज

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख केला आणि त्याबरोबरच पेंग्विनचा उल्लेख करत त्यांना कोपरखळीही मारली. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सहा मार्गांवर वॉटर मेट्रो सुरू करणार असल्याची घोषणा मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत केली. ती करताना ते म्हणाले, आदित्य ठाकरेजी आणि वरुण सरदेसाईजी, तुम्हाला नरिमन पॉईंटला थेट जलमार्गाने मेट्रोद्वारे वेगाने येता येईल, अशी व्यवस्था आमचे सरकार करणार आहे. त्यावर...

ठाण्यातल्या धोबी आळीच्या...

ठाणे शहराच्या (प) कोर्टनाका परिसर व टेम्भी नाका परिसराच्या आसपास धोबी आळी नावाची अगदी चिंचोळी गल्ली असल्याचे नवीन ठाणेकरांना माहीतच नसते. अगदी जुन्या म्हणजे...

कृत्रिम बुद्धिमत्ता नाही...

नवीन वर्षात आणि त्यानंतर होणार असलेल्या बदलांबद्दल आता चर्चा सुरु झाल्या आहेत. याच वर्षीच्या सुरुवातीला अनेक विज्ञान नियतकालिकांनी २०२५मध्ये काय-काय होऊ शकते याचे भविष्य...

अखेर ‘रॉ’ने फाडला...

अखेर सीबीआय अधिकाऱ्याचा बुरखा 'रॉ'ने फाडला! यावरून राज्यातील अनेक अधिकारी 'रॉ'च्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले. सीबीआय अधिकारी ब्रिजमोहन मीना यांना ६० लाख रुपयांची लाच...

धनंजय मुंडेंना भोगावी...

गोपीनाथ मुंडे यांचा बहुचर्चित पुतण्या धनंजय मुंडे सध्या जोरदार प्रसिद्धीच्या झोतात आहे. धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार समजले जायचे. गोपीनाथ मुंडे यांना...

ठाण्यातली एसटी स्थानके...

खरंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातल्या त्यांनी खोपट एसटी स्थानकाला भेट दिली. त्यानंतर साहजिकच तेथील गलथान व्यवस्थेमुळे मंत्रीमहोदय संतापले....

भारतीय क्रिकेट संघात...

भारताचा बुजूर्ग फिरकी गोलंदाज ३८ वर्षीय आर. अश्विनने ऑस्ट्रेलियन दौऱ्यात अचानक तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केल्यामुळे भारतीय क्रिकेट संघात सारे आलबेल नसल्याची चर्चा...

हिवाळी अधिवेशनाच्या सहलीतून...

नागपूर कराराचे पालन करण्याची संविधानिक जबाबदारी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन राज्य सरकारने पूर्ण केली पण विदर्भाच्या सर्वसामान्य नागरिकांना या सहा दिवसांच्या कामकाजातून नेमके...

बदल जाओ वक्त...

बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो.. महाराष्ट्रात सध्या राजकारणात काय चाललंय समजत नाही, कोण कुणाबरोबर जाईल आणि कोण नेमके कोणत्या...

उद्धव ठाकरे यांचे...

ईव्हीएमसह विविध मुद्द्यांवरील तेच तेच आरोप पुन्हा करत शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. पण, पत्रकार परिषदेत बोलता त्या...
Skip to content