आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच 'आळस' नावाचा एक अदृश्य अडथळा आपल्यासमोर उभा राहतो. "आज नको, उद्या करू," किंवा "आता खूप कंटाळा आलाय," ही वाक्ये आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. आपण विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी आपण थबकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की, या आळसामध्येच आपले आयुष्य वेगाने निघून जात असते. आळस हा माणसाला सुरुवातीला खूप सुखद वाटतो. कामाचा ताण टाळणे, आरामात बसून राहणे हे काही काळासाठी सुखावह...
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानंतर ज्येष्ठ पत्रकार आणि कायदेविषयक अभ्यासक अजित गोगटे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन शेकडो पाने डोळ्याखालून घातल्यानंतर मराठा...
मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्यायायाने गावाकडे परतलेले अन्य राज्यांतील लोक पुन्हा एकदा मुंबईकडे वळू लागलेले आहेत. रेल्वे-रस्तामार्गे रोज ८० हजार नागरिक पुन्हा...
गेले वर्षभर कोरोना विरोधातील लढाईसाठी जगभरात भारताचे कौतुक झाले, तेव्हा अमेरिकेत दररोज दोन-तीन लाख लोक कोरोनाग्रस्त होत होते आणि दररोजचे मृत्यू पाच-पाच हजारांच्या घरात...
परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टचाराबद्दलच्या आरोपांवर लिहीत असताना रात्री उशिरा आणखी नवीन माहिती हाती आली. नवीन माहिती लवकर मिळाली असती तर त्यातच ती घेतली असती....
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या हफ्ता मागितला असा सनसनाटी, गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरच आता...
मन सुन्न व्हावे. काहीच बोलणे सुचू नये अशा घटनांशी अलिकडे वारंवार सामना करावा लागत आहे. मुलुंडमध्ये अनधिकृत मॉलमधील अधिकृत रुग्णालयातील अनेकांना आगीमुळे जीव गमवावा...
विरारच्या विजय वल्लभ रूग्णालयात आज पहाटे आग लागून त्यात 13 कोविड रूग्णांचा दुर्दैवी अंत झाला. यावरून आठवली ती काही दिवसांपूर्वीच मुंबईतल्या भांडुपमधल्या सनराईज रूग्णालयाला...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधून केलेले भाषण ऐकले. भाषणाचा निचोड लॉकडाऊन शक्यतो नकोच आणि मर्यादा/निर्बंधांचे पालन करा असाच आहे. बाकी गेल्या वर्षीची परिस्थिती,...
आठवडाअखेरच्या लॉकडाऊनला ठाण्यात, ठाणे शहरात कसा काय प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सर्व खबरदारी घेऊन घराबाहेर पडलो. रस्त्यावर पाहिले तर सर्व...