माय व्हॉईस

आळसः आपल्या क्षमतांचा बळी देण्यासाठी, आपणच निवडलेले एक माध्यम!

आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच 'आळस' नावाचा एक अदृश्य अडथळा आपल्यासमोर उभा राहतो. "आज नको, उद्या करू," किंवा "आता खूप कंटाळा आलाय," ही वाक्ये आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. आपण विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी आपण थबकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की, या आळसामध्येच आपले आयुष्य वेगाने निघून जात असते. आळस हा माणसाला सुरुवातीला खूप सुखद वाटतो. कामाचा ताण टाळणे, आरामात बसून राहणे हे काही काळासाठी सुखावह...

ठाण्यातल्या राममारुती रोडवरचे...

"नसत्याची आग| असत्याला लागे| असा जन्म जागे| अशांतीत| अचूक ते येई बोलता बिचूक| लिव्हा घरी डुका जाणत्याचा| जाणत्याचा डोळा| पापण्यांच्या भिंती| पापाचीच गिनती .... मंत्र आहे पाठ|...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या...

बुधवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निश्चितच उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने माझ्याशी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्री...

मुख्यमंत्र्यांच्या ‘पादुकां’ची पूजा...

आजपासून बरोबर सहाव्या दिवशी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे आणि या पाच दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही याबाबत...

आर्यन खान प्रकरणातला...

आर्यन खान ड्रग प्रकरणी लाखो रुपयांच्या लाच प्रकरणात ज्याचे नाव घेतले गेले तो पट्टीचा झोलर सुनील पाटील याचे खरे नाव सुनील पाटील नसून सुनील...

ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयाला...

ठाणे जिल्हा तसेच ठाणे शहराचा महाराष्ट्र राज्याच्या महसुलात चांगला मोठा वाटा असला तरी राजकीय नेते तसेच राज्यातील नोकरशहा ठाणे जिल्हा आणि शहराकडे म्हणावे तसे...

जिल्हा बँकांचे धनी...

कोरोनाचे जे अनेक दुष्परिणाम झाले त्यात विविध निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या हाही एक परिणाम होता. राज्य शासनाने 2020मध्ये मुदती संपलेल्या सर्वच सहकारी बँकांच्या निवडणुका...

आघाडी सरकारच्या कृपेने...

गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि राज्य सरकार यांच्यात जणू लपाछपीचा खेळ सुरू असल्यासारखे चित्र आहे. परमबीर सिंग यांनी...

दंगलीसारख्या हिंसक घटनांचा...

त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. अशा हिंसक घटनांचा संबंध अनेकदा शुक्रवारशीच असतो....

आरोग्य खात्यातल्या सेवानिवृत्तांच्या...

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीने महाराष्ट्र हादरला असला तरी आरोग्य यंत्रणेतील नोकरशहा मात्र अद्यापीही ढिम्म आहेत. हे नोकरशहा काही...
Skip to content