माय व्हॉईस

अमित शाहच आहेत बंगालमधल्या परिवर्तनाचे सूत्रधार!

पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो. गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...

कुत्ता गोली कुत्ती...

वास्तविक, अंमली पदार्थाच्या सेवनानंतर कोणत्याही व्यक्तीला नशा चढते आणि त्या व्यक्तीचे भान हरपते. भान हरपल्यानंतर त्या व्यक्तीला कोणतेच भान उरत नाही. पण अंमली पदार्थांमध्येही...

कोणाचेही पितर उतरले...

काल पुन्हा मुंबई तुंबली. या मोसमातला हा पहिला मुसळधार पाऊस मुंबईकरांना त्यांच्या दरवर्षी होणाऱ्या यातनांची आठवण देऊन गेला. आजही पाऊस बरसतोच आहे. पण कालच्या...

मैफलीत आरास मांडलीस,...

"मैफलीत आरास मांडलीस पुन्हा पुन्हा पण  सूर पोरके, स्वरातही तो लगाव नाही" (महेश केळुस्कर) भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच महायुतीच्या आमदार, खासदार तसेच...

समस्या कांदिवलीची, प्रश्नचिन्ह...

मुंबई शहराचे नियोजन फसलेच आहे. पण आता दोन्ही उपनगरांचेही नियोजन केवळ फसलेच नाही तर नियोजनाचे बारा वाजलेत असेच वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईत...

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ५...

नवी मुंबईमधील नागरिकांना नागरी सुविधा देण्यासाठी आरक्षित भूखंड सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रश्नावरून माजी मंत्री गणेश नाईक यांनी सरकारवर कडक शब्दांत टीका...

यापुढे विचारू नका,...

राजकारण्यांबद्दल आम जनतेला काहीही वाटत असो. पण विधिमंडळात बोलताना या सर्व सदस्यांना मात्र खूपच भान बाळगावे लागते. विधान परिषदेत आपण वापरलेल्या शब्दांबद्दल आपल्याला अजिबात...

आता न्यायमूर्तींनीच रेल्वेला...

गेले काही दिवस या ना त्या कारणाने रेल्वे खाते चर्चेतच आहे. कधी लोकल गाडीतून खाली पडून प्रवाशाचा मृत्यू, तर कधी रेल्वे गाड्यांची टक्कर, कधी...

बाहेर आरडणे वेगळे...

लोकसभेतल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी नुकताच संपन्न झाला. या शपथविधीत शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य रवींद्र वायकर यांनी खासदारकीची शपथ घेतली. वायकर पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले, तेही...

मुंबईत झुळूझुळू नदी...

गेले सतत दोन आठवडे मी मुंबईतील प्रमुख वर्तमानपत्रात येणाऱ्या व पहिल्या पानावर विराजमान होणाऱ्या चिकन्याचुपड्या भाषेत लिहिलेल्या तसेच छायाचित्रांनी नटलेल्या भरगच्च जाहिराती पाहत होतो....
Skip to content