ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते.
सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...
गेल्याच आठवड्यात बांगलादेशमधील भीषण परिस्थिती आपल्यासह साऱ्या जगाने पाहिली. त्यावरून आपण भारतीयांनी काय बोध घ्यायचा तो ठरवावा लागेल. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेले...
बेस्ट बससेवा वाचवण्याची मोहीम काही राजकीय पक्षांनी तसेच नागरिकांनी चालवलेली आहे. चांगले आहे. बेस्ट हा सार्वजनिक वाहतूक सेवेतील मुकूटमणी आहे. तो वाचवलाच पाहिजे, त्यात...
तब्बल २२ वर्षे भारतीय टेनिसची सेवा करणाऱ्या ४४ वर्षीय बुजूर्ग टेनिसपटू रोहन बोपन्नाने पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतातर्फे आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचे प्रतिनिधित्व केले. वाढते वय...
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला आज चार वर्षं झाली. परंतु यासंदर्भातील तपास करणाऱ्या सीबीआयने आपला अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. सीबीआय या प्रकरणावर गप्प...
आज, १ ऑगस्टला ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आपल्या १००व्या वर्षात पदार्पण केले. खास करुन ठाण्याच्या क्रीडाक्षेत्रात मावळी मंडळाचे भरीव योगदान आहे. श्री मावळी मंडळाने...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख खासदार शरद पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत नुकतीच एक नवीन गुगली टाकली आहे. महाराष्ट्रात मणिपूरसारखी स्थिती निर्माण होईल...
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अलीकडे वरचेवर गुलाबी जॅकेटमध्ये दिसतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण शेकडो प्रकाराचे रंग बघत असतो. हे रंग आपल्या जीवनात एक नवीन...
महाराष्ट्र विधानसभेच्या एका निवडणुकीत मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील शिवसेना-भाजप युतीच्या जाहीर सभेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो...
झारखंडमधील गुमला येथे एका ग्रामीण स्तरावरील कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मानवाच्या महत्त्वाकांक्षेबाबत भाष्य केले. काही लोक...