भारतातील २ ते ५ टक्के व्यक्ती हायपरहायड्रोसिसने पीडित असण्याचा अंदाज आहे. असे असतानादेखील या स्थितीबाबत जागरूकतेचा अभाव आहे. परिणामत: अनेक व्यक्तींना या वैद्यकीय स्थितीबाबत माहित नाही आणि ते नकळतपणे आजार सहन करतात. वेळेवर उपचार न केल्यास या आजाराचा दैनंदिन काम, मानसिक आरोग्य आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. एअरहोस्टेस म्हणून काम केलेल्या पाल्मर हायपरहायड्रोसिसने पीडित अशाच एका तरुणीवर जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने बायलॅटरल थोरॅकोस्कोपिक सिम्पॅथेक्टॉमी (व्हीएटीएस)च्या माध्यमातून यशस्वीरित्या उपचार केले. ही सुरक्षित, किमान इन्वेसिव्ह, डे-केअर शस्त्रक्रिया आहे, ज्यामधून त्वरित परिणाम मिळतात.
या महिला रुग्णाला किशोरावस्थेपासून लक्षणे जाणवत होती आणि...
मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता चार जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थामार्फत 16 पुनर्वसनगृह स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर, पुणे, ठाणे व रत्नागिरी या...
गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी एकादशीच्या वारीत आपल्या अवयवदान आणि आरोग्य दिंडीसह सामील होणाऱ्या दोस्त मुंबई, या संघटनेने या वर्षापासून अवयवदान आरोग्य क्षेत्रात अमूल्य योगदान...
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इको इंडिया (एक्स्टेंशन फॉर कम्युनिटी हेल्थकेअर आऊटकम) यांच्या संयुक्त विद्यमानाने थॅलेसेमिया नियंत्रण आणि हेमोग्लोबिनोपॅथी नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या...
मागच्या ऑक्टोबरमध्ये ऐन दिवाळीपासून रक्ताच्या कर्करोगाशी (ब्लड कॅन्सर) खंबीरपणे लढा देत मुंबईतल्या विलेपार्ले येथील पार्ले टिळक शाळेचा विद्यार्थी आर्यन रहाटे याने नकत्याच झालेल्या आयसीएसई...
उच्च रक्तदाब आणि मधुमेह, या जीवनशैलीशी निगडीत आजारांना 'सायलेंट किलर' म्हणून ओळखले जाते. हे आजार शरीराला हळूहळू हानी पोहोचवतात. परंतु, योग्य उपचार आणि जीवनशैलीत...
महिलांमध्ये आहारातील प्रथिनांची आवश्यकता पुरूषांच्या आवश्यकतेइतकीच अत्यावश्यक आहे. प्रथिनांचे सेवन एक सुदृढ जीवनशैली राखण्यास मदत करते आणि त्याचवेळी तुमच्या फिटनेसची पातळी वाढवण्यासाठी स्नायूंचा विकासही...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय परिसरात वय वर्षे ३ ते १२ दरम्यानच्या क्षयरोगबाधित बालकांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र बालक्षयरोग कक्ष लवकरच सुरू करण्यात येणार...
कडाक्याचे ऊन त्वचेसाठी असह्य ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये सनबर्न्स, हायपरपिग्मेंटशन, डिहायड्रेशन, त्वचा लालसर होणे, त्वचेला खाज सुटणे, चिडचिड होणे अशा काही त्वचेच्या समस्या उद्भवतात. आर्द्रता...
आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ...