एनसर्कल

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यात राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज...

राज्य कर्जात असले...

नाव सोनुबाई, हाती कथिलाचा वाळा... अशी एक म्हण आहे. त्या म्हणीची आठवण यायचे कारण म्हणजे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही, हे तर सगळीच सरकारे...

‘वेदांत’चा आयपीओ आहे...

भारतीय बाजारांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लागलेला आयपीओ धडाका तसाच पुढे सुरू आहे. गुंतवणूकदार आता वेदांत फॅशन्स लिमिटेडद्वारे आलेल्या सार्वजनिक प्रस्तावाकडे डोळे लावून बसले आहेत....

माजी छात्रसैनिकांना एकत्र...

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय राज्यमंत्री जोतिरादित्य सिंदीया, भूसेनाध्यक्ष (निवृत्त) जनरल व्ही. के. सिंग, भूसेनाध्यक्ष (निवृत्त) जनरल टी. एन. रैना, भूसेनाध्यक्ष (निवृत्त)...

‘अदाणी विल्मर’मधल्या गुंतवणुकीपूर्वी...

२०२१मधील आयपीओच्या महापुराने भारतीय गुंतवणूकदारांना प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावांच्या (आयपीओ) व्यवहारांत खूपच गुंतवून ठेवले. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टेसेसच्या मसुद्याकडे (डीआरएचपी) नजर टाकल्यास २०२२मधील पहिली तिमाही काही...

बांगला देश युद्धाला...

१९७१च्या बांगला देशच्या लढाईमध्ये ७ मराठा लाईट इन्फन्ट्रीचे मोठे योगदान होते. यामधील जवानांनी पाचागड आणि कांतानगर या बांगला देशमधील भागात हल्ले करून पाकिस्तानी सैन्याला...

सेकंड हॅण्ड टू-व्हीलर्स...

भारताच्या रस्त्यांवर सध्या २० कोटींहून अधिक दुचाकी गाड्या आहेत. असे असताना ग्राहकांनी चांगल्या स्थितीतील आणि त्यांच्या पैशांची बऱ्यापैकी बचत करून देईल अशा यूज्ड म्हणजेच...

यशवंतराव चव्हाण यांची...

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची उद्या ३७वी पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या या दिवंगत नेत्याने पाहिलेले आधुनिक महाराष्ट्राचे स्वप्न त्यांच्याच नजरेतून पुन्हा पुन्हा पाहवे लागेल, असे...

आता करा सरकारी...

सरकारी रोख्यांमध्ये थेट किरकोळ गुंतवणूक करण्याची सर्वसामान्यांना मुभा देणाऱ्या आरबीआय  रिटेल डायरेक्ट स्कीम अर्थात आरबीआय किरकोळ गुंतवणूकदारांसाठी प्रत्यक्ष योजना तसेच रिझर्व बँकेकडून नियमन केल्या...

कशात कराल गुंतवणूक?...

२०१६पासून सोन्याची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. त्यामुळे वार्षिक परतावा ११ टक्क्यांपर्यंत आला आहे आणि २०२०मध्ये हा परतावा ३० टक्क्यांपर्यंत गेला आहे. काही दशकांपूर्वी...
Skip to content