छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यात राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज...
गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर विभाग (डीआरआय), पुणे प्रादेशिक युनिट, पुणे यांच्या अधिकाऱ्यांनी पुणे येथे तेलंगणा इथे नोंदणी असलेली एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर...
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मंत्रालयाच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनसोबतच्या संशोधन सहकार्यासंदर्भात प्रस्तावासाठी पहिल्यांदाच संयुक्त आवाहन केले आहे. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि...
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्ली येथे भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी), या कार्यक्रमाची सुरुवात केली. हा...
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्ली येथे आर्मी वाइव्हज असोसिएशन (AWWA), या भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेने आयोजित केलेल्या, 'अस्मिता-इन्स्पिरेशनल स्टोरीज बाय आर्मी वाइव्हज'...
सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर शहरातील बस परिवहन सेवेच्या विस्तारासाठी "पीएम-ई-बस सेवा" या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याद्वारे...
प्रजासत्ताक दिन, 2024 च्या निमित्ताने घोषित करण्यात येणार्या पद्म पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन नामांकने/शिफारशी स्वीकारायला 1 मे 2023 रोजी प्रारंभ झाला. या पुरस्कारांसाठी नामांकने...
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) 20 अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना 2023 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवंत सेवेसाठी...
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवांसाठी विविध पदके काल जाहीर करण्यात आली आहेत. तुरुंग कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुधारात्मक सेवांसाठीदेखील पदके जाहीर...
ई-लिलावाच्या माध्यमातून देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत (ओएमएसएस(डी)) भारतीय अन्न महामंडळातर्फे (एफसीआय) 50 लाख मेट्रिक टन गहू आणि 25 लाख मेट्रिक टन तांदूळ टप्प्याटप्प्याने खुल्या बाजारात...