पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे भक्त आणि पर्यटकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण होईल.
'पूर्वेकडील ऑक्सफर्ड' म्हणून ओळखले जाणारे पुणे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल केंद्र आहे. हे शहर अनेक प्रतिष्ठित संस्था, संशोधन केंद्रे आणि औद्योगिक क्षेत्रांचे माहेरघर आहे. देशभरातले विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजक या शहराकडे आकर्षित होतात. शनिवारवाडा आणि आगा खान पॅलेस यांसारखी...
कोरोना महामारीमुळे अडकून पडलो होतो आणि सुमारे वर्षभरानंतर कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने गुजरात दौऱ्यावर निघालो. अहमदाबाद येथे पोहोचलो. याचवेळी माझ्या मित्राने बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी...
आधुनिक अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार हा आवश्यक घट आहे. दोलायमान भांडवल बाजाराशिवाय कोणतीही मोठी अर्थव्यवस्था कार्य करू शकत नाही. मूलभूत स्तरावर भांडवल बाजार कंपन्या आणि...
ठाणे शहराजवळील काल्हेर गावात कालच्या मंगळवारी एका महिलेवर घरात घुसून गोळीबार केल्याची गंभीर घटना घडल्यावर वर्तमानपत्रांनी गेल्या तीन-चार महिन्यांतील ही चौथी घटना असल्याचे नमूद...
सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर पकडू लागलीय. राज्य सरकारदेखील त्या दृष्टीने सकारात्मक असून लवकरच सर्वांसाठी लोकल वाहतूक खुली होणार असल्याची...
सत्ता उपभोगण्यासाठी किमान समान कार्यक्रम नावाचा एक नवा उपक्रम मागील वर्षी तीन सत्तापिपासू पक्षांच्या लोकांनी राज्यात राबवला आहे. आता त्यांच्या या किमान समान कार्यक्रमात...
नववर्षाच्या प्रारंभीच आनंदवार्ता आली आहे. काही देशांमध्ये कोरोना विषाणूला नष्ट करणारी लस उपलब्ध झाली असून ती आता लवकरच भारतीयांनाही उपलब्ध केली जाईल. ‘ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका या...
डोळ्यांमधले आसू पुसती, ओठांवरले गाणे। दो नैनोंमें आँसू भरे हैं। नैनोंमें सपना.. अशी असंख्य गाणी मराठी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. गुजरातीमध्ये...
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे अलीकडेच निधन झाले. त्यानिमित्त थोडेसे.."गावातला शेवटचा जागा माणूस
नुकताच झोपी गेलेला असेल तेव्हा निघावं
निघताना मूर्ख असावं तर्क शोधू नये
साखरझोपेतच...