अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले.
अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...
२०१४ साली एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेला, अभिनयाचे शहेनशहा दिलीप कुमार यांच्या ‘द सबस्टन्स अँड द शॅडो या आत्मचरित्राचा दिमाखदार सोहळा आज आठवतो आहे....
महाराष्ट्राची संपन्न रंगभूमी नि तिचा वारसा पाहिला की एकापेक्षा एक गुणी कलाकारांची रत्नेच दिसतात. अनेकांनी आपल्या अभिनयाची छाप सोडून रसिकांना भरभरून देण्यातच धन्यता मानली....
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र कोरोना महामारीशी झगडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडी सरकारने कंबर कसून कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली...
कोविड व म्युकरमायकोसिस आजारांबरोबरच राज्यभरात सर्वत्र उष्णतेची लाट पसरलेली आहे. निसर्गाची अपरिमित व न भरून येणारी हानी, वृक्षतोड, शहरे व ग्रामीण भागांचे आसुरी काँक्रिटीकरण,...
सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोणत्याही काळात मनोबल वाढविण्यासाठी हा खास लेख..
ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन सद्गुरु श्री वामनराव पै यांनी–
"हे ईश्वरा, सर्वांना चांगली...
२९ मे रोजी सद्गुरू श्री वामनराव पै यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने कोरोनाच नव्हे तर कोणत्याही काळात मनोबल वाढविणारा हा विशेष लेख!
जीवनविद्येची विश्वप्रार्थना मानवधर्माचा पुरस्कार करणारी...
आज, २९ मे रोजी सद्गुरू श्री वामनराव पै यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने कोरोनाच नव्हे तर कोणत्याही काळात मनोबल वाढविणारा हा विशेष लेख!
अपोलो-१३ अवकाशयानात अचानक तांत्रिक...
लोककलावंतांच्या कधीही विस्मरणात न जाणारे विलासराव! लोककलेचे आत्मीयतेनं जतन व्हावे आणि लोककलावंतांना सन्मानाची वागणूक मिळावी हा त्यांचा प्रामाणिक उद्देश! त्यामुळे त्यांच्या तळमळीला आणि सक्रियतेला...
`बँक म्हटले की घोटाळा' असे आता समीकरणच झाले आहे. परिणामी, सज्जन आणि सरळ माणसे बँकेच्या संचालक मंडळापासून दूर राहू लागली आहेत. नसती ब्याद नको म्हणून सरळमार्गी लोक...