महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...
एकेकाळी गोळीला उत्तर गोळीने असे ठणकावून सांगणारे आणि मुंबई शहरात गुंड टोळ्यांच्या छातीत धडकी भरवणारी चकमक घडवून मन्या सुर्वेला ढगात पाठविण्याचा आदेश देणाऱ्या भीष्म...
महाराष्ट्र विधिमंडळाचे अंदाजपत्रकी अधिवेशन समाप्त झाल्यानंतर राज्य सरकारला थोडे हुश्श वाटले असेल नसेल तोच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात अचानक वणवा लागावा तसे राज्यात...
१५ मार्चला कालीमातेचे महान उपासक रामकृष्ण परमहंस यांची जयंती. रामकृष्ण परमहंस म्हणजे गदाधर यांचा जन्म बंगालमधील कामारपुकुर या गावात वर्ष १८३६ मध्ये झाला. गदाधरच्या वडीलांचे...
गेल्या काही वर्षांपासून स्त्री-मुक्ती किंवा महिला सबलीकरण हे विषय चर्चेत आहेत. 'महिलांचे सबलीकरण' हा विषय बहुतांश वेळा आधुनिकीकरण किंवा पाश्चात्त्य अन संस्कृतीविरोधी विचारसरणीच्या प्रभावाने चर्चिला जातो. 'अमर्यादित स्वातंत्र्य म्हणजे...
गेल्या आठवड्यात देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आलिशान घराबाहेर स्फोटके असलेली बेवारस गाडी आढळून आल्याने देशात एकच खळबळ उडाली होती. निश्चितच एक...
अनेकजण मला विचारतात की इतर कितीतरी, विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना येडे समजत होते किंवा कमी लेखत असताना, तुम्ही मात्र...
मराठी ही केवळ भाषा नसून एक संस्कृती आहे. अनादीकाळापासून या भाषेचे महत्त्व व अस्तित्त्व अधोरेखित आहे. मराठी भाषेमध्ये जितके साहित्य उपलब्ध आहे तितके खचितच...
कोरोनाच्या महामारीत प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणेने कशाप्रकारे गैरवापर केला याच्या कथा आता हळूहळू जनतेसमोर येऊ लागल्या आहेत. त्याला पिंपरी-चिंचवड महापालिकादेखील अपवाद नाही. या महामारीत...