महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...
कोरोनाच्या वातावरणातच दोन दिवसांपूर्वी आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. डॉ. आंबेडकर ज्यांना प्रज्ञासूर्य म्हणून देश ओळखतो नि जगात भारतीय संविधानाचे...
चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात, गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. घरोदारी गुढी उभारुन हा दिवस साजरा केला जातो. समस्त मराठी जणांना आनंद वाटावा, आपल्या नवसंकल्पांची...
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा मुसंडी मारली आहे. काही राज्यांत तर कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली असून अनेक राज्यांनी अनेक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी...
हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले तथा छत्रपती शिवाजी महाराज, एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि...
तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केले. यावर्षी हा दिवस ३०...
गेल्या सहा महिन्यांतील मुंबईतील ही तिसरी मोठी व भयंकर आगीची घटना घडली. भांडुप स्टेशनच्या बाहेर फलाटापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ड्रीम मॉलमध्ये भीषण आग लागली....
काल परमबीर यांच्या लेटर बॉम्बचा आढावा घेतला होता. आठ पानांमधील 23 मुद्द्यांचा किस काढताना डोक्याचा भुगा होत होता. एकूणच व्यवस्थेबद्दलचा वांझोटा संताप अनावर होत...
20 मार्च हा आंतरराष्ट्रीय हॅपीनेस डे म्हणून साजरा केला जातो. ऑक्सफर्ड डिक्शनरीप्रमाणे हॅपीनेस म्हणजे खुश असण्याची किंवा खुश राहण्याची अवस्था. खुश राहणे (Happiness) कोणाला आवडत नाही? प्रत्येकजण खुश राहण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो. प्रत्येकाची खुशीची परिभाषा वेगवेगळी असते.
कोण पैसा कमवण्यात, ऐशोआरामात सुख मानतात तर कोणी इतरांसाठी काही केल्याने खुश होतात. प्रत्येकाचा खुश होण्याचा "अंदाज अपना अपना असतो" आपल्याला आलेले अनुभव, आपला...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही वर्षांपूर्वी अलाहाबादचे नामांतर प्रयागराज असे केले, तेव्हा त्यावरून वाद निर्माण झाला होता. योगी आदित्यनाथ हे आपला हिंदुत्त्ववादी...