महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...
राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने दलित आणि मागासवर्गीय यांना आपल्या जवळ करताना प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे...
.... अखेर ती दु:खद बातमी आलीच आणि मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो. सुधीर नांदगावकर हे नाव मी सत्तरच्या दशकात सर्वप्रथम रसरंग साप्ताहिकात वाचले. काही मनोरंजन चित्रपटांची त्यांची परीक्षणे...
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल गोव्यामधील न्यू झुआरी पुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा पूल मडगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील कोर्टालीम...
विदर्भ मराठवाड्यातील प्रश्नांच्या संदर्भातील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली. राज्यात सरकार बदलले नसते तर पुन्हा एकदा चीन, जपानमधील कोरोना स्थितीचे कारण सांगून...
चीन, जपान आदी देशांमध्ये नव्याने उफाळलेल्या कोरोनाची धास्ती असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना काळ्या तापापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नाताळ साजरा...
उरल्यासुरल्या शिवसेनेला खच्ची करण्यासाठी आणि मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील लढाई जिंकण्यासाठी आता मुंबई महापालिकेने मारलेल्या उंदरांसंदर्भातही राज्य सरकारने चौकशी लावली आहे.
मुंबई महापालिकेने उंदीर मारण्यासाठी...
अप्रतीम मीडिया आणि चौथा स्तंभचे सर्वेसर्वा, डॉ. अनिल फळे यांनी महाराष्ट्र विधिमंडळासंबंधी लेख मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि माझ्या डोळ्यासमोरून भूतकाळातील घटनांचा चित्रपट...
1 डिसेंबर, 2022 हा भारतासाठी एक संस्मरणीय दिवस ठरला. याचदिवशी भारताने इंडोनेशियाकडून, जी-20चे अध्यक्षपद स्वीकारले आणि 2023मध्ये भारत पहिल्यांदाच, जी-20 सदस्य देशांच्या नेत्यांची बैठक भारतात आयोजित करणार आहे. भारतासारखा, लोकशाही आणि बहुराष्ट्रीयत्वाच्या तत्वासाठी पूर्णपणे कटिबद्ध असलेल्या भारताला हे जी-20चे अध्यक्षपद मिळणे, ही देशासाठी एक ऐतिहासिक घटना असून, सर्वांच्या कल्याणासाठी, जागतिक समस्यांवर काही व्यावहारिक तोडगे शोधण्याच्या दृष्टीने, भारताची ही अध्यक्षपदाची भूमिका महत्त्वाची ठरणार असून हे करताना, ‘वसुधैव कुटुंबकम’ किंवा ‘जग...
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्यादिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व पृथ्वीतलावर...