डेली पल्स

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि कार्यात्मक उत्कृष्टतेविषयी जागरूकता दाखवताना पश्चिम रेल्वेने 344 किमी अंतराच्या विरार-सूरत-बडोदा विभागात प्रवासी सेवांसाठी स्वदेशी बनावटीची रेल्वे संरक्षण प्रणाली, ‘कवच 4.0’, कार्यान्वित केली आहे. काल, 30 जानेवारीला गाडी क्रमांक 20907 दादर-भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली ट्रेन ठरली आणि भारतीय रेल्वेने एक...

निलगिरी श्रेणीतले ‘तारागिरी’...

माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडद्वारे बांधलेले निलगिरी श्रेणीतले (प्रकल्प 17अ)मधले चौथे जहाज 'तारागिरी' मुंबईत माझगाव डॉक येथे झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय नौदलाकडे समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आले....

गोव्यात 56व्या ‘इफ्फी’ची...

गोव्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) काल सांगता झाली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ‘स्किन ऑफ युथ’ या व्हिएतनामी चित्रपटाला...

सहभागी व्हा ‘आविष्कार’,...

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही 'आविष्कार', या राज्यस्तरीय संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याकरीता ५ डिसेंबर २०२५पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर...

भारताच्या सशस्त्र सैन्यदलामध्ये...

भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारीपदाकरीता होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात...

भारताचे प्री-ओन्ड कार...

भारताचा प्री-ओन्ड कार मार्केट 24-25 या आर्थिक वर्षामध्ये 5.9 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचला असून, तो 10% सीएजीआरने वाढत 2030पर्यंत 9.5 दशलक्ष युनिट्सपर्यंत जाईल, असे इंडियन...

लालू कुटुंबातील कलह...

गेल्या 24 तासांत देशाच्या राष्ट्रीय पटलावर राजकीय फेरबदल, वाढती सुरक्षा आव्हाने आणि न्यायपालिकेचा वाढता अंकुश या तीन प्रमुख घटनाक्रमांनी देशाचे लक्ष वेधले आहे. बिहारमध्ये...

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर...

गेले 36 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विविध घटनांनी भरलेले होते. या एका दिवसात राज्याने धक्कादायक गुन्हेगारी, मोठ्या राजकीय घडामोडी, मन हेलावून टाकणाऱ्या मानवी...

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण...

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटाच्या घटनेने देश अजूनही हादरलेला असून, या प्रकरणाचा तपास आणि त्याचे देशव्यापी पडसाद हाच गेल्या 24 तासात चर्चेचा मुख्य विषय राहिला...

डॉक्टरांचा संप, वाहतुकीचा...

काम करताकरता अचानक संपावर जाणारे डॉक्टर, वाहतुकीचा खेळखंडोबा, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना नोटीस.. मुंबई आणि महाराष्ट्र, हे एक असे क्षेत्र आहे जिथे...
Skip to content