महाराष्ट्रातल्या महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या 20 मार्चला चवदार तळ्याच्या सुशोभिकरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 55 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिनानिमित्त शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनिल वारे, सहसचिव सोमनाथ बागुल, सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, तहसीलदार महेश शितोळे तसेच संबंधित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत...
मुंबईच्या नागरिकांना वेळेत आणि जलद गतीने टपालसेवा पुरविण्यासाठी भारतीय टपाल विभागाने एका पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील पाच टपाल कार्यालयातील पोस्टमनना 200हून अधिक इलेक्ट्रिक दुचाकी देण्याचा...
माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडद्वारे बांधलेले निलगिरी श्रेणीतले (प्रकल्प 17अ)मधले चौथे जहाज 'तारागिरी' मुंबईत माझगाव डॉक येथे झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय नौदलाकडे समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आले....
गोव्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) काल सांगता झाली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ‘स्किन ऑफ युथ’ या व्हिएतनामी चित्रपटाला...
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही 'आविष्कार', या राज्यस्तरीय संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याकरीता ५ डिसेंबर २०२५पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर...
भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारीपदाकरीता होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात...
भारताचा प्री-ओन्ड कार मार्केट 24-25 या आर्थिक वर्षामध्ये 5.9 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचला असून, तो 10% सीएजीआरने वाढत 2030पर्यंत 9.5 दशलक्ष युनिट्सपर्यंत जाईल, असे इंडियन...
गेल्या 24 तासांत देशाच्या राष्ट्रीय पटलावर राजकीय फेरबदल, वाढती सुरक्षा आव्हाने आणि न्यायपालिकेचा वाढता अंकुश या तीन प्रमुख घटनाक्रमांनी देशाचे लक्ष वेधले आहे. बिहारमध्ये...
गेले 36 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विविध घटनांनी भरलेले होते. या एका दिवसात राज्याने धक्कादायक गुन्हेगारी, मोठ्या राजकीय घडामोडी, मन हेलावून टाकणाऱ्या मानवी...
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटाच्या घटनेने देश अजूनही हादरलेला असून, या प्रकरणाचा तपास आणि त्याचे देशव्यापी पडसाद हाच गेल्या 24 तासात चर्चेचा मुख्य विषय राहिला...