कल्चर +

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म...

चला बागेत! पेपा...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात लवकरच अनोख्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे! या पाहुण्यांची नावे ऐकूनच अनेक लहानग्यांची पावले राणीच्या बागेकडे वळण्यासाठी हट्ट धरणार...

श्याम तारेंच्या ‘मेघ...

श्याम तारे हे एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन केले असले तरी त्यांचा खास ठसा हा स्तंभलेखकाचा आहे. अनेक...

अदिती जोशी यांच्या...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘पं. भातखंडे संगीत सभा’ अंतर्गत येत्या रविवारी, २२ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता अदिती जोशी यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले...

विद्या बालनने केले...

मुंबईतल्या भायखळ्याच्या ‘नाइन फिश आर्ट गॅलरी’मध्ये कलात्मकतेने मांडण्यात आलेल्या, सुप्रसिद्ध सोशल डॉक्युमेंटरी फोटोग्राफर सुधारक ओलवे यांच्या ‘लावणी’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन ख्यातनाम अभिनेत्री विद्या...

…. या ऊबेवर,...

"तसं नेहमीच गारठलेलं असतं मन पण तुझ्या नुसत्या असण्यानेच जणू मिळत राहते ऊब" (सौमित्र) कवीने कुणाला उद्देशून वा तेव्हा त्याच्या मनात काय उलथापालथ झाली असेल ते त्यालाच माहीत... आपण...

राज्यपालांच्या हस्ते ‘एक...

बांधकाम व्यावसायिक व कवी अतुल अग्रवाल यांनी लिहिलेल्या 'एक और दुष्यंत' या गजलसंग्रहाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी मुंबईत राजभवन येथे झाले. मुंबई...

मानवतेचा संदेश देणारा...

सूफी पंथ हा मानवतेच्या कल्याणाची शिकवण देणारा पंथ असून त्या दिशेने वाट दाखविणारा एक दिवा आहे. धर्म विचारात न घेता मानवता हाच धर्म मानून...

प्रबोधन आंतरशालेय क्रीडा...

मुंबई उपनगरातील शालेय क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून गेले 43 वर्षे सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात कबड्डी खेळात मुलांमध्ये मालाडच्या उत्कर्ष मंदिराने...

“ना ते आपुले”चं...

ग्रंथाली प्रकाशित "ना ते आपुले" डॉ. विजयकुमार देशमुखलिखित नाटकाचं अभिवाचन आणि प्रकाशन विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या विशेष उपस्थितीत येत्या शनिवारी, दि. ७ जानेवारी २०२३...
Skip to content