२६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि भारत एक सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र बनले. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या दिमाखात साजरा करतो. संविधानाने आपल्याला प्रगत लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ 'अधिकार' दिले आहेत; मात्र आज ७ दशकांनंतर यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे की, आपण अधिकारांचा उपभोग घेताना आपल्या 'कर्तव्यांना' न्याय दिला आहे का? राष्ट्र केवळ कागदी कायद्यांनी नाही, तर नागरिकांच्या कर्तव्यभावनेने समृद्ध होते. अधिकारांचा आग्रह धरणारा नागरिक स्वतःपुरता विचार करतो, पण कर्तव्याचे पालन करणारा नागरिक हा 'राष्ट्रकेंद्रित' असतो. म्हणूनच आजच्या जागतिक परिस्थितीत अधिकारांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे, ही काळाची गरज बनली आहे.
जागतिक संघर्ष आणि भारतापुढील आव्हाने: आज संपूर्ण विश्व तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशिया-युक्रेन...
राष्ट्रीय छात्र सेनेचे (NCC) प्रजासत्ताकदिन शिबिर 2024 दिल्ली कॅन्टॉन्मेंटमधील करिअप्पा परेड ग्राऊंडवर 30 डिसेंबर 2023पासून सर्व धर्म पूजेने सुरू झाले. यावर्षी 28 राज्ये आणि...
देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात, नोव्हेंबर 2022च्या तुलनेत, नोव्हेंबर 2023 महिन्यात, 7.8 टक्के वाढ झाली आहे. कोळसा, वीज, खते, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण उत्पादने आणि...
येत्या वर्षात मोठ्या सदनिकांसाठी तसेच लक्झरी राहणीमानाला ग्राहकांची अधिक पसंती असल्याचे हाऊसिंग डॉटकॉमच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. २०२४मध्ये भारतातील निवासी रिअल इस्टेट क्षेत्राच्या अपेक्षित...
भारताच्या पहिल्या बहुतरंग लांबीच्या अंतराळआधारित वेधशाळा अॅस्ट्रोसॅटने, अतिउच्च चुंबकीय क्षेत्रासह (मॅग्नेटर) नवीन आणि अद्वितीय न्यूट्रॉन ताऱ्यातून तेजस्वी उपसेकंद क्ष-किरण स्फोट शोधले आहेत. ते मॅग्नेटरची गुंतागुंतीची...
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 जाहीर केले आहेत. राष्ट्रपती भवन येथे 9 जानेवारी 2024 (मंगळवार) रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित...
काक्रापार अणुशक्ती प्रकल्प (KAPP 4 – 700 MW) च्या युनिट 4 ने 17 डिसेंबर 2023 रोजी 1.17 वाजता, पहिल्यांदाच क्रिटीकलिटीचा (नियंत्रित विखंडित मालिका) महत्वाचा...
या आर्थिक वर्षासाठी (17 डिसेंबर 2023पर्यंत) तात्पुरत्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर संकलन 13,70,388 कोटी रुपये इतके झाले आहे. आर्थिक वर्ष 2022-23मध्ये, याच कालावधीत 11,35,754 कोटी...
जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सामाजिक, सेवाभावी संस्थेचे संस्थापक सदगुरु श्री वामनराव पै यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. सदगुरुंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन...
मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात उद्या, 16 डिसेंबरला दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या या परिषदेस जागतिक...