२६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि भारत एक सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र बनले. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या दिमाखात साजरा करतो. संविधानाने आपल्याला प्रगत लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ 'अधिकार' दिले आहेत; मात्र आज ७ दशकांनंतर यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे की, आपण अधिकारांचा उपभोग घेताना आपल्या 'कर्तव्यांना' न्याय दिला आहे का? राष्ट्र केवळ कागदी कायद्यांनी नाही, तर नागरिकांच्या कर्तव्यभावनेने समृद्ध होते. अधिकारांचा आग्रह धरणारा नागरिक स्वतःपुरता विचार करतो, पण कर्तव्याचे पालन करणारा नागरिक हा 'राष्ट्रकेंद्रित' असतो. म्हणूनच आजच्या जागतिक परिस्थितीत अधिकारांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे, ही काळाची गरज बनली आहे.
जागतिक संघर्ष आणि भारतापुढील आव्हाने: आज संपूर्ण विश्व तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशिया-युक्रेन...
लष्करातील आपल्या चार दशकांहून अधिक काळच्या सेवेनंतर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे काल सेवानिवृत्त झाले. त्यांचा कार्यकाळ उच्चस्तरीय युद्धसज्जता, परिवर्तनाच्या प्रक्रियेला चालना देण्याबरोबरच आत्मनिर्भरता उपक्रमाचे बळकटीकरण करण्यासाठी स्मरणात राहील.
लष्करप्रमुख...
महाराष्ट्राच्या महालेखापाल कार्यालयाकडून (A & E)-I लेखा आणि कोषागार संचालकांना सन २०२३-२४ या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी (GPF) लेखा स्लिप प्रदान केल्या आहेत. तसेच...
मुंबईतल्या घाटकोपरच्या आझाद नगर येथील अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या व संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संरक्षक जाळी...
टपाल क्षेत्रात आफ्रिकी देश आणि भारत यांच्या प्रशासनातील संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ‘भारत-आफ्रिका पोस्टल लीडर्स मीट‘चे भारतात नुकतेच आयोजन करण्यात आले. 21 जूनला...
मंदीच्या वातावरणातही एआय, एफएमसीजी, ऑईल अँड गॅस क्षेत्रामधील रोजगारामध्ये वाढ झाल्याचे नोकरी जॉबस्पीकच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
नोकरी जॉबस्पीक इंडेक्स हा भारतातील व्हाइट कॉलर हायरिंग...
महाराष्ट्रात येत्या २६ जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा (स्पेशल कॅज्युअल लिव्ह) घेता येणार आहे. या...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2024मधील दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षांना शनिवार, 22 जून 2024पासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सुमारे 82,267 विद्यार्थी...
येत्या दोन दिवसांत उपहिमालयीन पश्चिम बंगाल तसेच आसाम-मेघालय भागात तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने...
अमेरिकेच्या हवाई दलाच्या अलास्का इथल्या आइल्सन हवाई तळावर नुकत्याच झालेल्या एक्स रेड फ्लॅग या हवाई युद्धसरावादरम्यान मिळालेल्या समृद्ध अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवाई दलही...