ब्लॅक अँड व्हाईट

कशी विसरता येईल ‘राजा’ची कारकीर्द?

भारताचे बुजूर्ग आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा समित्यांमध्ये आपल्या कामाचा शानदार ठसा उमटवणाऱ्या रणधीर सिंग यांच्या निधनामुळे भारताने एक नामवंत नेमबाज तसेच एक उत्तम क्रीडा प्रशासक गमावला आहे. "राजा" या टोपण नावाने क्रीडाविश्वात प्रसिद्ध असलेल्या रणधीर सिंग यांचा जन्म पतियाळाचे राजघराणे असलेल्या महाराज भूपिंदर सिंह ‌यांच्या वशांत झाला. रणधीर सिंग यांचे वडिल भलिंद्र सिंग प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चांगले खेळाडू होते. तसेच ते आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १९४७ ते १९९२दरम्यान सदस्य होते. सुरूवातीला रणधीर सिंग क्रिकेट आणि नेमबाजी या दोन्ही खेळाच्या प्रेमात पडले. पण नेमबाजी स्पर्धेत त्यांना पदके मिळू...

कशी विसरता येईल...

भारताचे बुजूर्ग आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा समित्यांमध्ये आपल्या कामाचा शानदार ठसा उमटवणाऱ्या रणधीर सिंग यांच्या निधनामुळे भारताने एक नामवंत नेमबाज तसेच...

बंगालची वाघीण एकाकी…

भाजपाविरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक आठ जूनला नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झाली. या बैठकीला सुरूवात होण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या वीस खासदारांचा भाजपाप्रणित एनडीएला पाठिंबा, असे...

सरकारी आशिर्वादाने ऑनलाइन...

भारताचे सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत यांनी बेरोजगार तरूणांवर केलेल्या टीका-टिपणीनंतर अमेरिकेत बोस्टनमध्ये शिक्षण घेणाऱ्या अभिजीत दिपके या ३५ वर्षांच्या तरूणाने सोशल मीडियावर कॉक्रोच जनता...

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड...

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी...

कबड्डीची पंढरी.. तबेला...

ज्याप्रमाणे मुंबईतील दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क मैदान क्रिकेट खेळाची पंढरी म्हणून ओळखली जाते, तसाच काहीसा प्रकार परळ येथील गिरणगावातील ना. म. जोशी मार्गावर...

स्वतःलाच मिळवावी लागते...

​आयुष्यात कमालीची धावपळ चाललेली असते. याच धावपळीत मनात विचारांचे काहूर आणि ताण सतत जमा होत राहतो. कसलीतरी अज्ञात भीती आणि चिंता माणसाला आतून पोखरत...

वर्ल्डकप तिरंदाजीत दीपिका...

शांघाय, चीन येथे झालेल्या तिरंदाजीतल्या वर्ल्डकप मालिकेतील दुसऱ्या टप्प्यात भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना "रिर्कव्ह" विभागात सुवर्णपदकावर अचूक निशाणा साधला. या स्पर्धेत भारतीय...

आयुष्याच्या संध्याकाळी…

माणसाचं आयुष्य म्हणजे अनुभवांच्या मण्यांनी ओवलेली एक सुंदर माळ असते. लहानपणी आपण भविष्याची स्वप्ने पाहतो, तारुण्यात वर्तमानातील शर्यतीत धावतो, पण जसजसे आपण आयुष्याच्या संध्याकाळी...

‘आलिया’ भोगासी…

जे तुम्हाला दिसत होते, जे सर्वांच्या समोर होते, ते कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेटवरील जगभरातील अनेक देशांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कॅमेरा हाती असलेल्या मीडियातील...
Skip to content