वर्तमानपत्र वाचण्याची सवय असेल तर एखाद्या वेगळ्या बातमीकडे लक्ष जाते आणि विचारांना वेगळी दिशा मिळते. भारतात शहरीकरण मोठ्या वेगात सुरु आहे, पण तरीही ग्रामीण भागाचे महत्त्व कायम आहे. निवडणुकीच्या संदर्भातील बातमी वाचत असताना भारतीय समाजरचना कशी आहे हे लक्षात आले. कामाच्या शोधात गाव सोडून शहरात जाणारी माणसे हा विषय महत्त्वाचा आहे. त्यापेक्षाही त्यातून निर्माण होणारे काही सामाजिक आणि राजकीय प्रश्नदेखील महत्त्वाचे आहेत. परप्रांतीय हा शब्द बराचसा तिरस्काराने वापरला जाणारा शब्द आहे. महाराष्ट्रात तर या विषयावर अनेक वर्षे राजकीय पोळ्या भाजून पोट भरणारे राजकीय पक्ष आहेत. सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील...
वर्तमानपत्र वाचण्याची सवय असेल तर एखाद्या वेगळ्या बातमीकडे लक्ष जाते आणि विचारांना वेगळी दिशा मिळते. भारतात शहरीकरण मोठ्या वेगात सुरु आहे, पण तरीही ग्रामीण...
सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर...
आज एक आवाज थांबला आहे; स्वरसाज विखुरला आहे. पण त्या आवाजाचे प्रतिध्वनी पुढील काळातही जगभरातील कोट्यवधी हृदयांत घुमतच राहणार आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले...
यंदाच्या आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेला नेहमीप्रमाणेच उत्साही वातावरणात सुरूवात झाली आहे. गतवर्षीच्या विजेत्या बेंगळुरु संघाने आपल्या सलामीच्या लढतीत हैद्राबादचा आरामात पराभव करून आपल्या विजयी...
हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलणार आहे. 'अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी' (एसीसी) आणि 'अमेरिकन हार्ट असोसिएशन' (एएचए) या जागतिक स्तरावरील...
नाशिकमध्ये अशोक खरात या स्वयंघोषित 'तांत्रिक' व्यक्तीने अनेक महिलांवर बलात्कार केल्याचे, त्यांची मानसिक-आर्थिक लूट केल्याचे प्रकरण उघडकीस आले तेव्हा पहिला प्रश्न अनेकांच्या मनात आला,...
भारतीय उद्योगजगतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, ‘रेमंड’ या जागतिक ब्रँडचे शिल्पकार आणि आकाशाला गवसणी घालणारे साहसी वैमानिक डॉ. विजयपत सिंघानिया यांचे काल, २८ मार्च २०२६...