ब्लॅक अँड व्हाईट

यंदा पुन्हा रंगली हापूसच्याच गोडीची चर्चा!

दरवर्षी मार्च महिना उजाडला की, आंब्याच्या, खासकरून हापूसच्या गोडीची चर्चा सुरु होते. हवामान हवे तसे हेलकावे खात असल्यामुळे त्याच्या परिणामांची चर्चा आपण सारे करीतच असतो. नको त्या वेळी म्हणजे रात्री दहीवडा खाल्ला किंवा आंबट ताक प्यायले की सर्दी होणारच. दुसऱ्या दिवशी सकाळी नाक गळायला लागले की, आपण दोष देणार तो व्हायरल वातावरणाला. तर असे वातावरण बदलले की पिकांवर परिणाम होणे आलेच. गेल्या काही वर्षांत अशा बदलत्या वातावरणाचा अनुभव आपण घेत आहोत. मी मुख्यतः महाराष्ट्रात असलेल्या परिस्थितीच्या संदर्भात बोलतो आहे. तर मार्च महिन्यात चर्चा सुरु होते ती आंब्याची. कोकणात शिमगोत्सव...

यंदा पुन्हा रंगली...

दरवर्षी मार्च महिना उजाडला की, आंब्याच्या, खासकरून हापूसच्या गोडीची चर्चा सुरु होते. हवामान हवे तसे हेलकावे खात असल्यामुळे त्याच्या परिणामांची चर्चा आपण सारे करीतच...

तिकीट चित्रपटाचं असतं...

दोन, अडिच हजार रुपयांचे तिकीट काढून पाहण्यासारखे असं आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर २' या चित्रपटात आहे तरी काय, यावर सोशल मीडियावर चर्चा होतेय आणि...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य...

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती...

पायात गोळे आल्यानंतरही...

लंडनमधील बर्मिंगहॅम शहरात झालेल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड‌ बॅडमिंटन स्पर्धेत‌ भारताचा युवा बॅडमिंटनपटू २४ वर्षीय लक्ष्य सेनने‌ दुसऱ्यांदा उपविजेतेपद पटकावून साऱ्या जगाचे लक्ष...

अंबरीश मित्रा, दुर्गाबाईंच्या...

अंबरीश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासू माणूस!आतापर्यंत कधीच कोणत्या वादात पडला नाही, पडण्याची गरजही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो काही काळ करंजिया यांच्या 'डेली'...

बाजारात सहज ओळखू...

सोन्याला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. लग्नसमारंभ असो, सण असो किंवा गुंतवणूक.. सोने खरेदी करणे हे भारतीयांचे, विशेषतः महाराष्ट्रीयांचे, अतूट परंपरेचे अंग आहे. मात्र,...

मोकळ्या वातावरणातले चित्रपट...

अतिशय प्रसन्न समुद्रकिनारा आणि संध्याकाळची सहा-सातची वेळ. त्यात वाळूत 'सिनेमाचा पडदा'! समोर (आणि समोर शक्य नसेल तर पाठीमागे) वाळूत खाली बसून अथवा आपल्या घरुन...

कोलऐवजी डफीला घेणे...

भारत-श्रीलंका यांनी संयुक्तपणे नुकत्याच आयोजित केलेल्या १०व्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत‌ यजमान भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या खेळाच्या दोन्ही प्रमुख अंगात आपले वर्चस्व अधोरेखित...

बांगलादेशींना हाकलायचंय? मग,...

सध्या मुंबई विभागीय विकास प्राधिकरणात म्हणेच MMRA मध्ये हो, बिचकून जाऊ नका; बांगलादेशी बेकायदा नागरिकांच्या विषयाला नको इतके महत्त्व दिले जात असल्याचे वाटत आहे....
Skip to content