भारतीय क्रिकेटमध्ये बलाढ्य मुंबई, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, हरयाणा, हैद्राबाद, राजस्थान, विर्दभ यांचेच वर्चस्व गेली अनेक वर्षे राहिले आहे. पण २०२५-२६च्या नव्या भारतीय क्रिकेट मोसमात जम्मू-काश्मिर संघाने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या, मानाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बड्याबड्या संघांना पराभवाचे धक्के देत रुबाबात रणजी करंडकावर आपले नाव कोरले. निर्णायक जेतेपदाच्या लढतीत जम्मू-काश्मिर संघाचा मुकाबला माजी विजेत्या बलवान कर्नाटक संघाशी होता. कर्नाटक संघाला आणखी एक "जोरका धक्का" देत जम्मू-काश्मिर संघाने आपले पहिले ऐतिहासिक जेतेपद मिळवले. अंतिम फेरी गाठूनच या संघाने भारतीय क्रिकेटमध्ये मोठी क्रांती घडवून आणली होती, असे म्हंटले तर वावगे ठरू नये....
भारतीय क्रिकेटमध्ये बलाढ्य मुंबई, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, हरयाणा, हैद्राबाद, राजस्थान, विर्दभ यांचेच वर्चस्व गेली अनेक वर्षे राहिले आहे. पण २०२५-२६च्या नव्या भारतीय क्रिकेट मोसमात...
पडद्यावर आलेल्या चित्रपटांपेक्षा तेथे पोहचू न शकलेल्या चित्रपटांच्या गोष्टी एकदम भारी. ताजे उदाहरण २०२१च्या "चकदा एक्स्प्रेस" या चरित्रपटाचे. भारतीय महिला क्रिकेट संघातील झुलेन गोस्वामी...
कामाच्या धावपळीत प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून किमान एक दिवस विश्रांतीची अपेक्षा असते. पण प्रश्न असा येतो की, आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळणे अनिवार्य आहे का?...
आपले आयुष्य आपल्या स्वतःच्या हातात असते की, ते सर्वस्वी आपल्या नशिबात किंवा जीन्समध्ये (Genes) लिहिलेले असते? हा प्रश्न केवळ सामान्य माणसालाच नाही, तर वैज्ञानिकांनाही...
तुम्ही आम्ही जनसामान्य असो.. वा खेळाडू, कलाकार असो.. साधा ताप, सततचा खोकला, सर्दी, पोटदुखी, लहानमोठा अपघात, कधी काही दिवस रुग्णालयात राहवे लागणे असो, एकूणच...
शेती परवडत नाही, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा.. वगैरे चर्चा शहरी लोक ऐकत असतात. ऐकून सोडून देतात. गावात बांधावर प्रत्यक्ष जाऊन बघण्याची उत्सुकता असली तरी...
'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने कुटुंबातील स्त्रियांसाठी (आई, पत्नी, बहीण, मुलगी) शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे ही एक उत्कृष्ट भेट ठरू शकते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी काही 'व्हॅलेंटाईन थीम'...
ठाकरेंची शिवसेना आणि मोदी-शाहंची भाजपा यांच्याशी मुंबईत लढत देताना काँग्रेसची दमछाक होत आहे. ठाकरे बंधुंनी एकत्र येऊन विरोधी बाकांवर पुरेशी जागा तरी मिळवली. काँग्रेसने...
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. त्या ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडतील याबद्दल तीळमात्र शंका...