काही नाती ही निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी असतात. आई आणि वडील हे केवळ दोन शब्द नसून, ते आपल्या आयुष्याचे संपूर्ण व्याकरण असतात. आपण कितीही मोठे झालो, जगात कितीही नाव कमावले, तरी त्यांच्यासमोर आपण नेहमीच 'लहान मूल' असतो. आज जेव्हा ते आपल्यात नाहीत, तेव्हा घराचा तो कोपरा, ती खुर्ची आणि त्यांचा तो आवाज ऐकण्यासाठी मन व्याकुळ होते. आई-वडील सोबत असताना आपल्याला जगाची भीती वाटत नाही. "मी आहे ना, तू काळजी नको करू" हे वडिलांचे एक वाक्य कोणत्याही संकटावर मात करण्याची शक्ती द्यायचे. आईच्या हातचे ते साधे जेवण आणि तिने...
नाशिकमध्ये अशोक खरात या स्वयंघोषित 'तांत्रिक' व्यक्तीने अनेक महिलांवर बलात्कार केल्याचे, त्यांची मानसिक-आर्थिक लूट केल्याचे प्रकरण उघडकीस आले तेव्हा पहिला प्रश्न अनेकांच्या मनात आला,...
भारतीय उद्योगजगतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, ‘रेमंड’ या जागतिक ब्रँडचे शिल्पकार आणि आकाशाला गवसणी घालणारे साहसी वैमानिक डॉ. विजयपत सिंघानिया यांचे काल, २८ मार्च २०२६...
अशोक पाटोळे यांनी लिहिलेले "आई रिटायर होतेय" हे नाटक चाळीस वर्षांपूर्वी रंगमंचावर आले होते. भक्ती बर्वे यांच्या मुख्य भूमिकेने ते गाजले होते. बाळ कर्वे...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विसावा वर्धापनदिन मुंबईतील शिवतीर्थावर सालाबादाप्रमाणेच दिमाखदार साजरा झाला. मनसेचे संस्थापक आणि सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या वीस वर्षाxत विधानसभेत, महापालिकेत...
२५ मार्च १७८८. कलकत्ता. इंग्रजांच्या राजवटीत एक इंग्रजी वृत्तपत्र छापले जात होते- "कलकत्ता गॅझेट." त्या8दिवशी या वृत्तपत्राच्या पानावर काहीतरी वेगळे घडले. एका जाहिरातीत अक्षरे...
अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे...
दरवर्षी मार्च महिना उजाडला की, आंब्याच्या, खासकरून हापूसच्या गोडीची चर्चा सुरु होते. हवामान हवे तसे हेलकावे खात असल्यामुळे त्याच्या परिणामांची चर्चा आपण सारे करीतच...