कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट पाहताना मनात एकच प्रश्न येतो- "हे सगळं कधी झालं? मी तर अजूनही आतून तोच आहे.. तीच आहे." वाढतं वय स्वीकारणं खरंच खूप कठीण असतं. कारण वय म्हणजे फक्त कॅलेंडरवर बदलणारे आकडे नसतात, तर ते आपल्या मनाच्या गाभाऱ्यात होणारे खोलवरचे बदल असतात. लहानपणी आपल्याला वाटायचं की 'मोठं' होणं म्हणजे खूप स्वातंत्र्य मिळेल. पण आता कळतंय की मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा तडजोड जास्त असते. आपली निरागसता, तो...
आपल्या सर्वांसाठी आपले वडिल आदर्श असतात. आपल्याला उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना निश्चितच उत्तम ट्रीट मिळाली पाहिजे. हेच लक्षात घेत...
गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे 15.96 लाख हेक्टर...
इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास रविवार दि. 18 जून 2023पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही आवेदनपत्रे विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च...
नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमीपूजन झाले होते. आणि उद्घाटनदेखील त्यांच्याच हस्ते होईल, असा...
पर्यटन प्रकल्पाची एकही संधी सोडणार नसून समृद्धीप्रमाणेच मुंबई-सिंधुदूर्ग एक्स्प्रेस वे होणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण करण्यात...
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभापर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महायुती एकत्रितपणे लढेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे प्रमुख एकनाथ...
राज्यात होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा राग आळवतानाच कर्नाटकातल्या विजयामुळे जोशात असलेल्या काँग्रेसने स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. पुण्याच्या...
शैक्षणिक वर्ष 2023-24करिता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास, आज 01 जून 2023पासून सुरुवात होणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी,...
गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने झोपडपट्टीवासियांसाठी काहीही केले नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत २००० ते २०११पर्यंत अस्तित्त्वात असलेल्या झोपडीधारकांना फक्त अडीच लाखांत घर देण्याचा...