भारतीय क्रिकेटमध्ये मानाची समजली जाणारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा यंदा पहिल्यांदा जिंकून जम्मू काश्मिर क्रिकेट संघाने नवा इतिहास रचला. त्यांच्या या विजयात अंत्यंत मोलाची भूमिका बजावली ती जम्मू एक्स्प्रेस म्हणूनम ओळखला जाणारा त्यांचा तेज गोलंदाज, २९ वर्षीय नबी याने! त्याने या स्पर्धेत सर्वाधिक ६० बळी घेण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेत एकाच मोसमात ६० किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारा नबी केवळ तिसरा गोलदाज आहे. याअगोदर ओदिशाच्या दौडा गणेशने १९९८-९९ साली ६२, तर बडोद्याच्या जयदेव उडानकटने २०१९-२०मध्ये ६७ बळी घेण्याचा विक्रम केला होता. भारतातील बहुतेक खेळपट्टया तेज गोलंदाजांची परिक्षा घेतात. तसेच...
तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकने 'तंत्रभूमी' म्हणून स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे, आणि या परिवर्तनाचे खरे शिल्पकार आहेत जितेंद्र शाह यांच्यासारखे उद्योजक. असे...
दिवाळीचा झगमगाट आणि फराळाचा सुगंध वातावरणात विरतो न विरतो तोच, महाराष्ट्रातील घराघरांत तुळशी विवाहाची आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या भव्य लग्नसोहळ्यांची चाहूल लागते. चातुर्मासाच्या चार...
१४वी अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धा येत्या ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात रंगणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आयोजनाखाली...
देशातले मोदी सरकार शेतीला आणि कृषी व पूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना उद्योजक बनवणाऱ्या दहा सर्वात महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती...
आपल्याकडे साहित्यसंमेलन, विज्ञानसंमेलन, नाट्यसंमेलन, कवीसंमेलन वैगेरे नियमित आयोजित केली जातात, पण कुस्तीसंमेलनाचेदेखील राज्यात गेली तीन वर्षं शानदार आयोजन केले जात आहे, याची माहिती फार कमी...
गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त,...
आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच...
अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ)...
संघकामाचा व्यापक इतिहास समजून घेताना हे पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते. संघ स्थापनेपासून ते २०२५पर्यंतच्या सर्व तपशीलवार घडामोडी या पुस्तकात वाचायला मळतात. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत पाहिले...