Saturday, March 29, 2025

बॅक पेज

भारताची एकात्मता खंडित करण्यासाठी मांडलेला सिद्धांत म्हणजे आर्य आक्रमण!

भारताची एकात्मता आणि स्वाभिमान खंडित करण्यासाठी परकियांनी अनेक खोटे सिद्धांत मांडले. भेद निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर थेरिज पसरवल्या! काही भारतीयांनीही त्यांना उचलून धरले. असाच एक सिद्धांत म्हणजे आर्य आक्रमणाचा सिद्धांत! संघटित करणाऱ्या, गौरान्वित करणाऱ्या ज्या अस्मिता आहेत, त्यावरच आघात करून वर्गसंघर्ष निर्माण करायचा! समाजाचे विघटन करून सत्ता बळकट करायची ही नीती इंग्रज आणि त्यानंतर डाव्या विचारधारा मानणाऱ्या लोकांनी भारतात जोरदारपणे राबवली. त्याचाच परिणाम म्हणून उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत, हिंदीविरोध अशा काही गोष्टी काहीकाळ या देशात घडल्या. राष्ट्रीयत्व दुबळे करून प्रादेशिक अस्मिता उभ्या करताना ज्या सिद्धांतांचा उपयोग केला त्यात आर्य...

१६ फेब्रुवारीला जामनेरमध्ये...

महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे गाव पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. जामनेरच्या भूमीवर १६ फेब्रुवारीला 'नमो कुस्ती महाकुंभ-२'सोबत 'देवाभाऊ केसरी' ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय...

आगळीवेगळी कादंबरी ‘बलुचिस्तानचे...

'बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका' लेखक नंदकुमार येवले यांची एक ऐतिहासिक कादंबरी आहे. ऐतिहासिक विषयांवर लिहिताना संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. तसा तो या पुस्तकासाठी...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी...

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३...

भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी उलगडले...

विश्वाच्या पसाऱ्यात दडलेले धागे आता उलगडले आहेत. भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी ११.७ अब्ज वर्षांपूर्वीच्या ब्रम्हांडीय जाळ्याच्या तंतूचा शोध लावला आहे. दीर्घिका, या विश्वाच्या मूलभूत रचनेच्या उत्क्रांतीशी संबंधित...

सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांचेही...

हल्ली रोज समाज माध्यमांवर वेगवेगळे संदेश येताहेत आणि त्यातून आयुष्य संपविण्याच्या गोष्टींचाच उहापोह करण्याचे उद्योग सुरु असल्याचे जाणवते. याच पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरात दहिसर येथील...

शेअर बाजारातल्या खरेदीपासून...

किरकोळ गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसात शेअर बाजारात कोणत्याही नव्या खरेदी तसेच गुंतवणुकीपासूनही दूर राहावे; ग्लोबल सेंटिमेंट, मोमेंटम सध्या अतिशय कमजोर अन् मंदीचे आहेत. भारतीय बाजारात...

अखेर जागतिक खो-खो...

गेली अनेक वर्षे भारतीय खो-खो प्रेमी ज्या जागतिक खो-खो स्पर्धेची वाट पाहत होते, अखेर त्याची पूर्तता अखिल भारतीय खो-खो महासंघाने करुन दाखविली. नवी दिल्लीतील...

घोष ट्रॉफी क्रिकेटः...

गतविजेत्या डॅशिंग क्रिकेट क्लबसह भामा सी. सी., साईनाथ आणि स्पोर्टिंग युनियन या संघांनी ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे....

अजित घोष महिला...

अंजू सिंगच्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर स्पॉन्सर्स इलेव्हनचा १३७ धावांनी पराभव करुन भामा सी.सी.ने सलग तिसऱ्या विजयासह ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट...
Skip to content