बॅक पेज

वाचा मार्क्स आणि विवेकानंद, एकाचवेळी!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या दोघांच्या स्थापनेचे हे शताब्दी वर्ष. डाव्या-उजव्या विचारधारांच्या शताब्दीच्या वातावरणात साधकबाधक, समतोल चर्चेचा आणि कालसुसंगत निष्कर्षांचा आदर्श वस्तुपाठ ठरेल, असे हे पुस्तक.. पी. परमेश्वरन यांनी लिहिलेलं 'मार्क्स आणि विवेकानंद' हे पुस्तक. या दोन्ही महापुरुषांच्या समर्थकांनी, विरोधकांनी आणि तटस्थ अभ्यासकांनीही अवश्य वाचायला हवे! कार्ल मार्क्स आणि स्वामी विवेकानंद. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जागतिक विचारविश्वात आमूलाग्र क्रांती घडवून आणू पाहणारे दोन महापुरुष! त्या दोघांमधील अंतर दोन ध्रुवांमधील अंतरासारखेच.. आणि तरी त्या दोघांच्याही कार्यकर्तृत्वाला तेजोवलय लाभले. त्या दोन तेजोवलयांची विचारप्रवर्तक तौलनिक चिकित्सा करणारे हे दुर्मिळ पुस्तक आता...

‘एकात्म मानवदर्शन’ तत्त्वाने...

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेल्या 'एकात्म मानवदर्शन' या तत्त्वाने विश्वकल्याणाचे उद्दिष्ट साधता येईल. त्यासाठी समाजात अध्यात्माचे धडे देणाऱ्या धर्मगुरूंनी आपल्या संयुक्तिक भाषेत जनतेला जागरूक...

काळजीचे ओझे वाहू...

पश्चिमी देशांमध्ये पिढ्यांची गणना भारतापेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यात १९६० ते १९८०च्या दरम्यान जन्मलेल्या व्यक्ती या ‘क्ष’ पिढीच्या आहेत असे मानले जाते....

आता कोकणातल्या माकडांचे...

कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांकडून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातल्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यात माकडांचे निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे...

इरेडाने जाहीर केला...

एनबीएफसी आणि बँकिंग क्षेत्रातील लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करणारी ठरली पहिली कंपनी ठरतानाच भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने (इरेडा) 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक 1,699...

मोबाईल कनेक्शन तोडण्यासाठी...

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय, मेसेजद्वारे अथवा अन्य कोणत्याही स्वरुपात मोबाईल नंबरचे कनेक्शन तोडण्याबाबत ग्राहकांशी संवाद साधत नाही. ट्रायने कोणत्याही अन्य संस्थेला या...

गोरेगावात रंगणार महामुंबई...

मुंबईतील अभिनव कला क्रीडा अकॅडमी, अभिनव क्रीडा मंडळ-गोरेगाव, एकता क्रीडा मंडळ-वडगाव, मुंबई आणि महामुंबई कबड्डी फाऊंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच, राष्ट्रीय प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू,...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...

स्वामी विवेकानंद यांनी प्रतिपादन केले होते की, "वेदांत आणि विज्ञान झोपडीझोपडीपर्यंत पोहोचविल्याशिवाय या देशातील दरिद्रीनारायणाचा नवकोट नारायण होणार नाही." त्यांचे हे स्वप्न राष्ट्रीय स्वयंसेवक...

भारताची एकात्मता खंडित...

भारताची एकात्मता आणि स्वाभिमान खंडित करण्यासाठी परकियांनी अनेक खोटे सिद्धांत मांडले. भेद निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर थेरिज पसरवल्या! काही भारतीयांनीही त्यांना उचलून धरले. असाच...

छावा ते औरंगजेबाची...

सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरु होत असेल किंवा शहरात जातीय दंगे सुरु झाले की समजावे निवडणुका जवळ आल्या आहेत,असे एका शायरचे म्हणणे आहे. राज्यात नुकताच...
Skip to content