प्राण्यांना बुद्धिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का? त्यांना मन असतं का? भावना असतात का? स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव असते का? आत्मभान असतं का? काही वेळा प्राण्यांची हुशारी बघून आपल्यावर आश्चर्यानं तोंडांत बोट घालायची पाळी येते. कधीकधी तर ते अशा काही करामती करतात, की आपण चक्रावूनच जावं. हे सगळं ते उपजत प्रेरणेनं करतात की विचारपूर्वक? माणसाच्या तुलनेत प्राण्यांची बुद्धिमत्ता कुठल्या पातळीवर असते? मुळात बुद्धिमत्ता म्हणजे तरी काय?
मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि चिलटापासून ते चिंपँझीपर्यंत अनेक प्राण्यांवर गेल्या पाच-सहा वर्षांत 'वर्तनशास्त्र' या विषयासंदर्भात प्रचंड संशोधन झालं आहे. त्याआधारे या प्रश्नांचा धांडोळा...
भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी पेटीएमने आता यूपीआय लाइट वॉलेटवर लक्ष केंद्रित केले आहे. कमी मूल्याच्या दैनंदिन पेमेंट्ससाठी वॉलेटला पसंती देणाऱ्या...
उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या (डीपीआयआयटी) वतीने काल नवी दिल्लीतील वाणिज्य भवन इथे ओएनडीसी, अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स स्टार्टअप महोत्सवाचे आयोजन केले...
देशाच्या प्रगतीत शेतकरी व कामगारांचा मोठा वाटा आहे. कामगारशक्तीच्या जोरावरच देशाने प्रगती केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सरकारने कामगारहिताचे कायदे केले, कामगारांना संरक्षण...
भारतीय नौदलाच्या कार्यान्वयन तैनातीचा एक भाग म्हणून ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल राजेश धनखड यांच्या नेतृत्त्वाखाली दोन जहाजे, दिल्ली आणि शक्ती, मलेशियाच्या कोटा...
राज्यातील पर्यटनस्थळांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार व्हावा आणि परदेशी पर्यटकांची संख्या वाढावी, याउद्देशाने जयपूर येथे ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारचे (जीआयटीबी) नुकतेच आयोजन करण्यात आले. यामध्ये मध्य प्रदेश पर्यटन मंडळाचीही भागीदारी होती.
राजस्थान सरकारचा पर्यटन विभाग आणि भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियनचेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने जीआयटीबीचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिका, कॅनडा, युरोपीय देश ब्रिटन, स्पेन, जर्मनी, पोलंड, रशिया, फ्रान्स, इटली आणि व्हिएतनाम, फिलिपाईन्स, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस यासारख्या आग्नेय देशांमधील विविध भागधारकांसमवेत बी टू बी (बिझनेस २ बिझनेस) बैठकांमध्ये त्यांनी त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि मोहक लँडस्केप तसेच पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमांची माहिती दिली.
ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमध्ये मध्य प्रदेश टुरिझमने ग्वाल्हेर आणि मांडूच्या भव्य किल्ल्यांपासून भोपाळच्या शांत तलावांपर्यंत आणि कान्हा आणि बांधवगडच्या घनदाट जंगलांपर्यंत आपला समृद्ध वारसा दाखवला. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक बिदिशा मुखर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली मध्य प्रदेश पर्यटन शिष्टमंडळाने ट्रॅव्हल उद्योग व्यावसायिक, टूर ऑपरेटर आणि अभ्यागतांची भेट घेतली आणि त्यांना राज्यातील अद्वितीय आकर्षणे आणि अनुभवात्मक पर्यटनसंधींची माहिती दिली. संवाद सत्रे आणि सादरीकरणाच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील सांस्कृतिक वारसा, वन्यजीव अभयारण्य, तीर्थक्षेत्रे आणि साहसी पर्यटनातील कामगिरी, इव्हेंट्स आणि साहस पर्यटनाची माहिती देण्यात आली.
मुखर्जी यांनी परदेशी पर्यटकांना रिस्पॉन्सिबल टुरिझम मिशन अंतर्गत मंडळातर्फे चालविल्या जाणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित पर्यटनाची आणि राज्यातील ओरछा, खजुराहो, चंदेरी, महेश्वर आणि मांडू हे 'वेडिंग डेस्टिनेशन'चे प्रमुख ठिकाण बनविण्यासाठी मंडळाच्या प्रयत्नांची माहिती दिली. यावर्षी ३० ऑगस्ट ते...
केरळमधील बेपोरच्या किनारपट्टीजवळच्या समुद्रात सुमारे 40 सागरी मैलांवरील जझिरा, या भारतीय मच्छिमार नौकेवरील गंभीर आजारी मच्छिमाराची भारतीय तटरक्षक दलाने नुकतीच सुटका केली.
समुद्रात पडून वाहून...
बृहन्मुंबई महानगरपालिका निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ‘हयातीचे दाखले’ दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ ते ०५ मार्च २०२४ या कालावधीत हयातीचे दाखले...
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विकसित करण्यात आलेले मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान मुंबईतल्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्यानजीक जोगेश्वरीतल्या पूनमनगर येथे आहे. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, त्यांची जीवनपद्धती...